Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रंगपंचमीचा बेरंग, तलावात बुडून एकाचा मृत्यू

Webdunia
सोमवार, 25 मार्च 2019 (17:25 IST)
कोल्हापुरात रंगपंचमी खेळून राजाराम तलावात अंघोळीसाठी गेलेल्या एका तेवीस वर्षीय तरूणाचा बुडून दुर्देवी मृत्यू झाला.  सोमवार दुपारच्या सुमारास ही घटना घडली. 
 
रंगपंचमी खेळून हा तरूण राजाराम तलाव येथे आपल्या मित्रासोबत अंघोळीसाठी गेला होता. यावेळी पोहताना त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला. त्याच्यासोबत असणाऱ्या मित्रांनी या घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. 

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments