Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लातूरला हवे स्वतंत्र विद्यापीठ

Webdunia
मंगळवार, 27 ऑगस्ट 2019 (09:53 IST)
लातुरला विद्यापिठाचे उपकेंद्र असताना स्वतंत्र विद्यापिठाची गरज काय? असा प्रश्न ‘आम्ही लातुरकर’ने केलेल्या धरणे आंदोलनाच्या निमित्ताने पडतो. शिक्षणाचे विकेंद्रीकरण झाले पाहिजे. विद्यापीठ जिल्हा स्तरावर व्हायला हवे, लातुरात शिक्षण उप संचालक कार्यालय आहे. तीन जिल्ह्यासाठी विभागीय शिक्षण मंडळ आहे. एकट्या सोलापुरसाठी विद्यापीठ होऊ शकते मग लातुरसाठी का नको? लातूर जिल्ह्यात नांदेडच्या तुलनेत सर्वाधिक महाविद्यालये आहेत. इथे गुणवत्ता आहे, विद्यार्थ्यांच्या संशोधकीय वृत्तीला वाव मिळाला पाहिजे त्यासाठी स्वतंत्र विद्यापीठ हवे अशी भूमिका सामाजिक नेते उदय गवारे, आम्ही लातुरकरचे समन्वयक प्रदीप गंगणे यांनी मांडली. यावेळी माजी आमदार वैजनाथ शिंदेही उपस्थित होते. स्वतंत्र विद्यापिठासाठी आवश्यक त्या सगळ्या चळवळी करा, आमचा त्याला पाठिंबा आहे असं ते म्हणाले. ३०-३१ तारखेला मुख्यमंत्री लातुरात आहेत. त्यांनी या विद्यापिठाची घोषणा करावी, आम्हाला हार घालायची संधी द्यावी असं आंदोलक म्हणतात. 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments