Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबईकरांना मधुमेहाने ग्रासले, दररोज सरासरी २६ मुंबईकरांचा मृत्यू

Webdunia
बुधवार, 18 सप्टेंबर 2019 (16:38 IST)
मुंबईत दररोज सरासरी २६ मुंबईकरांचा मधुमेहाने मृत्यू होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबईकरांचे आरोग्य बिघडत चालल्याचे हे लक्षण आहे. मुंबईतील आरोग्य यंत्रणेचे भीषण वास्तव प्रजा फाऊंडेशने उघड केले आहे.
 
त्या खालोखाल टीबीसारख्या संसर्गजन्य आजाराने दररोज पंधरा मुंबईकरांचा मृत्यू होत असल्याचीही माहिती समोर आली आहे. मुंबई शहरात ४० हजार नागरिकांमागे एक रुग्णालय आहे. तर पश्चिम उपनगरात ८६ हजार तर पूर्व उपनगरात ७२ हजार लोकांमागे एक रुग्णालय आहे.  
 
मुंबई महापालिकेचे रुग्णालयांकडे दुर्लक्ष असल्याचे प्रजा फाऊंडेशनने आपल्या अहवालात नमूद केले आहे. महापालिकेच्या दर एका दवाखान्यात सरासरी केवळ एकच कर्मचारी नियुक्त आहे. २०१८ मध्ये पालिकेच्या दवाखान्यांकरता संमत करण्यात आलेल्या पदकांच्या तुलनेत १९ टक्के कर्मचाऱ्यांची कमतरता आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

उन्हाळ्यात करा हे 5 सोपे व्यायाम, तुमचे वजन झपाट्याने कमी होईल

पौराणिक कथा : एकलव्याचे समर्पण

Cow Essay in Marathi गाय 20 ओळी खूप सोपा मराठी निबंध

दर ४१ वर्षांनी हनुमानजी कोणाला भेटायला येतात?

Baisakhi 2025 Wishes बैसाखीच्या शुभेच्छा

सर्व पहा

नवीन

अमित शहांविरुद्ध एफआयआर दाखल करण्याची संजय राऊतांची मागणी, म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाला

LIVE: युसूफ अन्सारी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल

शरद पवार आणि अजित पवार सातारा येथील एका कार्यक्रमात एकाच व्यासपीठावर

किरीट सोमय्या यांना धमकी दिल्याबद्दल युसूफ अन्सारी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल

दिल्ली घरच्या मैदानावर मुंबईविरुद्ध विजयी मालिका सुरू ठेवण्याचा प्रयत्न करेल

पुढील लेख
Show comments