rashifal-2026

लक्षात ठेवा, कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीतसाठी '११२'

Webdunia
सोमवार, 9 मार्च 2020 (10:04 IST)
विविध आपत्कालीन परिस्थितीतीमध्ये आपल्याला विविध नंबर डायल करावे लागावे लागत असत. यामध्ये आपत्कालीन परिस्थितीत पोलिस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्यासाठी १०० क्रमांक, आग लागल्यास अग्निशमन दलासाठी १०१ आणि रुग्णवाहिकेसाठी १०८ असे तीन क्रमांक लक्षात ठेवावे लागत असत. मात्र, आता कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी पोलिस नियंत्रण कक्षाचा ११२ हा एकच क्रमांक उपलब्ध होणार आहे. तब्बल चारशे कोटी रुपये खर्च करून डायल ११२ या टोल फ्री क्रमांकाची सेवा सुरु करण्याची महत्वाकांक्षी योजना राज्याच्या गृह विभागाने आखली आहे. पोलिस, अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका सेवा या तीन यंत्रणांमध्ये समन्वय झाला नाही तर मदत मिळण्यास विलंब होतो. त्यामुळे संपूर्ण देशात आपत्कालीन सेवा ११२ या एकाच टोल फ्री क्रमांकावर उपलब्ध करून देण्याचे आदेश केंद्र सरकारने सर्व राज्यांना दिले आहेत. 
 
या नवीन टोल फ्री क्रमांकाच्या सेवेसाठी राज्यातील पोलिस नियंत्रण कक्षाचे आधुनिकीकरण करण्याची महत्वाकांक्षी योजना राज्याच्या गृह विभागाने आखली आहे. महाराष्ट्र आपत्कालीन प्रतिसाद सेवेसाठी पोलिस विभाग व महेंद्र डिफेन्स सर्व्हिसेस यांच्यात करार करण्यात आला आहे. या प्रकल्पाची किंमत सुमारे ४०४ कोटी ४४ लाख ६१ हजार रुपये आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

वडील जिवंत असताना मुलाने ही ५ कामे करू नयेत, हिंदू धर्मात मुलांसाठी खास नियम

Tips for storing lemon pickles लिंबाचे लोणचे वर्षानुवर्षे या पारंपारिक पद्धतींने साठवा

प्रेम म्हणजे नक्की काय असतं? शब्दांच्या पलीकडचं एक नातं!

Valentine's Week Full Calendar 2026 व्हॅलेंटाईन वीकचे ७ दिवस: रोज काय खास करावं? जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

२०२७ पर्यंत 'मंगळ' देणार मोदींना बळ; त्यानंतर भारतीय राजकारणात कोणाचा सूर्योदय?

सर्व पहा

नवीन

गडचिरोलीमध्ये मोठी चकमक, २५ लाखांचे बक्षीस असलेल्या एका नक्षलवादीसह ७ नक्षलवादी ठार

LIVE: महाराष्ट्रातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान

Ramabai Ambedkar Jayanti 2026 त्याग आणि बलिदानाची मूर्ती रमाबाई आंबेडकर

BMC मध्ये भाजपच्या महापौरपदाच्या उमेदवार रितू तावडे, संजय घाडी यांना उपमहापौरपदी उमेदवारी दिली

अजित पवारांच्या अपघातावरून राजकारण! मुख्यमंत्री फडणवीस यांनी टीका करताना म्हटले-"राजकारण्यांनी त्यांची माणुसकी गमावू नये''

पुढील लेख
Show comments