Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सगळ आधीच ठरलयं, राजकीय भूकंप हे सर्व बकवास- राजू शेट्टी

Webdunia
सोमवार, 17 एप्रिल 2023 (22:40 IST)
जनता महागाईने त्रस्त आहे.नद्या कोरड्या पडल्या आहेत. गारपिटीमुळे नुकसान झाले.या सगळ्या वरून लक्ष विचलीत करण्यासाठी राजकीय भूकंप येणार अशी अफवा उठवली जात आहे. राज्याच्या विरोधी पक्ष आणि सत्ताधाऱ्यांवर जनतेचा विश्वास राहिलेला नाही.राजकीय भूकंप वगैरे बकवास आहे. जे काय करायचं हे यांच आधीच ठरलयं.पण जनता आता कोणावरच विश्वास ठेवणार नाही अशी प्रतिक्रिया शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिली. आज ते कोल्हापुरात पत्रकारांशी संवाद साधत होते.
 
महाराष्ट्र भूषण पुरस्कावेळी घटलेल्या घटनेविषयी बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, महाराष्ट्र भूषण कोणाला द्यावा हा सर्वस्वी सत्ताधाऱ्यांचा प्रश्न आहे.मात्र एवढा मोठा कार्यक्रम करताना बंदिस्त ठिकाणी करायला हवा होता. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ही पक्षीय गर्दी जमवली गेली होती. 25 लाखाचा पुरस्कार द्यायला सव्वा 13 कोटी खर्च झाले असे ऐकायला मिळतयं,दुसरीकडे नुकसान भरपाई प्रोत्साहन पर अनुदान पैसे नाहीत म्हणून थांबले आहेत. 
Edited by : Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कथा बायजाबाईंची

Death Line on Hand: हाताच्या रेषांवरून मृत्यू कधी आणि कसा होईल हे जाणून घ्या, हस्तरेषाशास्त्र काय म्हणते ते जाणून घ्या

ऊँ म्हणा आणि ही वस्तू तुमच्या पर्समध्ये ठेवा, तुमचे घर पैशांनी भरून जाईल

लॉन्ग डिस्टेंस रिलेशनशिपला मजेदार बनवण्यासाठी हे 5 टिप्स अवलंबवा

सकाळी रिकाम्या पोटी कडुलिंबाची पाने खाल्ल्याने होतात हे 5 आश्चर्यकारक आरोग्य फायदे

सर्व पहा

नवीन

LIVE: मनोज जरांगे यांचे उपोषण संपणार

उद्धव ठाकरे सरकारवर आरोप करीत म्हणाले मोदींनी महाराष्ट्रातून 9 लाख कोटींची गुंतवणूक हिसकावून घेतली

मुंबईत 12 बांगलादेशी नागरिकांना अटक, पोलिसांनी घाटकोपर परिसरात छापा टाकला

Mahatma Gandhi Punyatithi 2025: मृत्यूपूर्वी नेमकं काय घडलं होतं?

Mahakumbh Stampede : अपघाताची न्यायालयीन चौकशी होणार,पीडितांना 25 लाख रुपयांची भरपाई दिली जाणार

पुढील लेख
Show comments