Festival Posters

वारकऱ्यांच्या गाड्यांना टोलमाफी, सार्वजनिक बांधकाम विभागाचा निर्णय

Webdunia
मंगळवार, 13 जून 2023 (20:44 IST)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारकऱ्यांसाठी खूप मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आषाढी एकादशी निमित्त वारकऱ्यांच्या गाड्यांना सार्वजनिक बांधकाम विभागाकडून टोलमाफीचा निर्णय घेण्यात आला आहे.
 
गाडी क्रमांक, चालकाचे नाव असा मजकूर नमूद करून आवश्यक त्या संख्येनुसार स्टिकर्स पुरवा, असा आदेश सरकारने परिवहन विभागाला दिला आहे. वाहतूक पोलीस आणि संबंधीत आरटीओ यांच्याशी समन्वय साधून पोलीस ठाणे आणि वाहतूक पोलीस चौक्यांमधून स्टिकर्स मिळणार आहेत. आरटीओ कार्यालयांमध्ये आजपासून स्टिकर्स उपलब्ध होणार आहेत. पंढरपूरला जातेवेळी आणि परत पंढरपूरहुन येतेवेळी वारकऱ्यांना टोलवसुलीत सवलत मिळणार आहे. वारकऱ्यांच्या वाहनांना 13 जून ते 3 जुलैपर्यंत टोलमाफी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा टोलमाफीचा निर्णय मानाच्या पालख्या, भाविक आणि वारकऱ्यांच्या हलक्या जड आणि वाहनांसाठी घेण्यात आला आहे.

Edited By- Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

ऐतिहासिक आणि आध्यात्मिक संगम: सोमनाथच्या पुरातत्वीय अवशेषांमधून कोरलेली दिव्य शिवलिंगे महाकाल मंदिरात पोहोचली

जुन्नर तालुक्यातील पिंपरखेड येथे बिबट्याच्या हल्ल्याने आठ वर्षीय मुलाचा मृत्यू

बोगस मतदार दिसले तर मनसे स्टाईल ने कारवाई करण्याचा संदीप देशपांडे यांचा इशारा

LIVE: पुण्यात लॉजिस्टिक क्षेत्रात मोठी गुंतवणूक, भव्य लॉजिस्टिक पार्क उभारणार

जगातील पहिले राष्ट्रीय कांदा भवन महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात बांधले जाणार

पुढील लेख
Show comments