Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वारकऱ्यांच्या गाड्यांना टोलमाफी, सार्वजनिक बांधकाम विभागाचा निर्णय

Webdunia
मंगळवार, 13 जून 2023 (20:44 IST)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारकऱ्यांसाठी खूप मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आषाढी एकादशी निमित्त वारकऱ्यांच्या गाड्यांना सार्वजनिक बांधकाम विभागाकडून टोलमाफीचा निर्णय घेण्यात आला आहे.
 
गाडी क्रमांक, चालकाचे नाव असा मजकूर नमूद करून आवश्यक त्या संख्येनुसार स्टिकर्स पुरवा, असा आदेश सरकारने परिवहन विभागाला दिला आहे. वाहतूक पोलीस आणि संबंधीत आरटीओ यांच्याशी समन्वय साधून पोलीस ठाणे आणि वाहतूक पोलीस चौक्यांमधून स्टिकर्स मिळणार आहेत. आरटीओ कार्यालयांमध्ये आजपासून स्टिकर्स उपलब्ध होणार आहेत. पंढरपूरला जातेवेळी आणि परत पंढरपूरहुन येतेवेळी वारकऱ्यांना टोलवसुलीत सवलत मिळणार आहे. वारकऱ्यांच्या वाहनांना 13 जून ते 3 जुलैपर्यंत टोलमाफी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा टोलमाफीचा निर्णय मानाच्या पालख्या, भाविक आणि वारकऱ्यांच्या हलक्या जड आणि वाहनांसाठी घेण्यात आला आहे.

Edited By- Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Bornahan बोरन्हाण साठी लागणारे साहित्य आणि विधी

Gajanan Maharaj Durvankur गजानन महाराज दुर्वांकुर

तुळशीच्या रोपाजवळ शिवलिंग किंवा गणेश मूर्ती ठेवावी की नाही?

रिकाम्या पोटी चहा प्यायलात तर हे जाणून घ्या, अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान

जर तुम्हाला कोरडी त्वचा टाळायची असेल तर हे सोपे घरगुती उपाय लगेच वापरून पहा

सर्व पहा

नवीन

LIVE: पुण्यात भीषण अपघातात 9 जणांचा मृत्यू

पुण्यात ट्रकने कारला दिली धडक, भीषण अपघातात 9 जणांचा मृत्यू

केजरीवाल यांनी पंतप्रधान मोदींना लिहले पत्र, म्हणाले दिल्ली मेट्रोमध्ये विद्यार्थ्यांना 50 टक्के सूट द्यावी

बीडमध्ये दोन भावांची निर्घृण हत्या

सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणी संशयताला अटक, वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये चौकशी सुरू

पुढील लेख
Show comments