Festival Posters

कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्याची आत्महत्या

Webdunia
शनिवार, 14 जानेवारी 2017 (15:31 IST)
निजामपूर  साक्री तालुक्यातील भामेर येथील  शेतकर्‍याने कैलास यादव सोनवणे (वय३२) याने कर्जबाजारी झाल्याने शेतातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली आहे . त्यांच्यावर स्टेट बँक शाखा निजामपूर आणि डीडीसी बँक शाखा निजामपूर व हात उसनवारीने लाखो रुपयांचे कर्ज झाले होते. सदर घटनेने भामेर गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.दि.११ जानेवारी २०१७ रोजी कैलास सोनवणे हे सायंकाळी ६ वाजता शेतात गेले होते. रात्री उशिरापर्यंत घरी परत न आल्याने त्यांचा मोठा भाऊ संजय यादव सोनवणे याने शोधाशोध केली.
सर्व पहा

नक्की वाचा

Mahabharat : द्रौपदीच्या सुंदर शरीराचे रहस्य काय होते?

Indian Navy Recruitment 2026: बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भारतीय नौदलात भरती

या टिप्स फॉलो केल्याने तुमची त्वचा बराच काळ तरुण राहील

हिवाळ्यात हीटर चालवताना कधीही या चुका करू नका

व्यायामानंतरच्या या 3 चुका तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात; तज्ञांकडून योग्य उपाय जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

पंतप्रधान मोदी उद्या दोन अमृत भारत रेल्वे गाड्यांना हिरवा झेंडा दाखवणार

बीएमसीमध्ये कोणत्या वॉर्डमध्ये कोणी जिंकले? 26 विजेत्यांची नावे पहा

LIVE: Maharashtra Election Results भाजप+ १२१ जागांवर आघाडीवर

Republic Day 2026 Speech in Marathi प्रजासत्ताक दिनावर भाषण मराठीत

रामदास आठवलेंचा दावा - महायुतीचा मुंबईत मराठी महापौर असेल

पुढील लेख
Show comments