Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पहिल्या दिवसापासून कोणाला माहीतीय ५५-५४ चा मुख्यमंत्री होईल

Webdunia
शुक्रवार, 9 जुलै 2021 (23:02 IST)
महानगर पालिका त्रिशंकूच पाहिजे हे लक्षात घ्या, ४०- ४५ जागा जिंकलो की १०० टक्के महापौर आपलाच. आपण फार मोठं स्वप्न बघत नाही की, शंभर येतील दीडशे येतील, तसे येणार नाहीत. हे आपल्याला माहिती आहे. महापौर आमच्याशिवाय होणार नाही…जसं आम्ही म्हणालो, मुख्यमंत्री आमचाच….झाला की नाही…झालाच, पहिल्या दिवसापासून कोणाला माहीतीय ५५ – ५४ चा मुख्यमंत्री होईल. असे दोन चार पत्ते इथं हातात घ्या असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत सत्ता कशी आणायची याचे धडे दिले. पिंपरी-चिंचवडमध्ये शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते संबोधित करत होते. 
 
यावेळी, संजय राऊत म्हणाले की, माझ्या अख्ख्या आयुष्यात मंत्रालयात तीन वेळेस गेलो. मी मंत्रालयात जात नाही, काही नसतं मंत्रालयात. महानगर पालिका, जिल्हा परिषदा ही आपली ताकद आहे. पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या ४०- ४५ जागा जिंकलो की शंभर टक्के महापौर आपलाच. महानगर पालिका त्रिशंकूच पाहिजे हे लक्षात घ्या. आपण फार मोठं स्वप्न बघत नाहीत. की, शंभर येतील दीडशे जागा येतील. तसे येणार नाहीत हे आपल्याला माहिती आहे. पण, महापौर आमच्याशिवाय होणार नाही..जस आम्ही म्हणालो, मुख्यमंत्री आमचाच….झाला की नाही…झालाच, पहिल्या दिवसापासून कोणाला माहीतीय ५५- ५४ चा मुख्यमंत्री होईल. असे दोन-चार पत्ते इथं (पिंपरी-चिंचवड) मध्ये हातात घ्या. ३०- ४० जागा निवडून आणून महापौर करता येईल. अन्यथा दुसरा पर्याय आहे. असे म्हणत त्यांनी सत्ता कशी आणायची हे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना लक्षात आणून दिले.

संबंधित माहिती

पुणे सोलापूर महामार्गावर होर्डिंग कोसळलं, दोघे जखमी

RR vs KKR : राजस्थानला अव्वल स्थानी असलेल्या कोलकाताचा पराभव करून दुसरे स्थान मिळवायचे आहे

आंध्र प्रदेशातील अनंतपूरमध्ये रस्ता अपघात, एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

सात्विक-चिराग जोडी थायलंड ओपनच्या अंतिम फेरीत पोहोचली

सिंगापूरमध्ये कोविड-19 च्या नवीन लाटेचा धोका, रुग्णांची संख्या सतत वाढत आहे

एलोरा कपमध्ये भारताने 12 पदके जिंकली, निखत मीनाक्षीला सुवर्ण पदक

CSK vs RCB : IPL मध्ये चैन्नईला पराभूत करून बेंगळुरूचा सलग सहावा विजय, 9व्यांदा प्लेऑफमध्ये पोहोचला

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

पुढील लेख
Show comments