rashifal-2026

सरकारी कर्मचाऱ्याना दुपारी १ ते २ जेवणाची सुट्टी, कामचुकारपणा करणार्‍यांना आदेशाने चाप बसणार

Webdunia
शनिवार, 8 जून 2019 (16:23 IST)
राज्यातील सरकारी अधिकारी, कर्मचार्‍यांना मंत्रालयाच्या धर्तीवर रोज दुपारी एक ते दोन वेळेत अर्धा तास जेवणाची सुट्टी देण्यात आली असून, दुपारी ते एक ते दोन या वेळेत कधीही अर्धा तासाची सुट्टी जेवणांसाठी घेऊ शकणार आहेत. तर नंतर या अधिकार्‍यांना आपल्या जागेवर बसून कामे करणे बंधनकारक करणारा आदेश सरकारने काढला आहे. त्यामुळे जेवणाच्या सुट्टीच्या नावावर कामचुकारपणा करणार्‍यांना या आदेशाने चाप बसणार आहे. 
 
मंत्रालयीन अधिकारी व कर्मचार्‍यांना दुपारी एक ते दोन या वेळेत जेवणासाठी अर्धातास सुट्टी देण्यात आली असून, त्याबाबतचा आदेश यापूर्वीच काढण्यात आला आहे. मात्र, राज्यातील विविध सरकारी कार्यालयांतील अधिकारी, कर्मचार्‍यांना जेवणाच्या सुट्टीबाबत स्पष्टता नव्हती. त्यामुळे जेवणाच्या नावाखाली अधिकारी व कर्मचारी जागेवर थांबत नव्हते ते काम चुकवत होते. कर्मचारी जागेवर नसल्याने त्यांच्याकडे कामे घेऊन येणार्‍यांना नागरिकांना त्यांच्या कामासाठी फार वेळ  तिष्ठत बसावे लागत होते. अनेकवेळा त्यांना हेलपाटे मारावे लागतात. त्यामुळे सामान्य प्रशासन विभागाने नवीन आदेश जारी केला.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

ठाण्यातील ज्येष्ठ नागरिकाला व्हॉट्सअॅप ग्रुपद्वारे 1.06 कोटी रुपयांची फसवणूक

LIVE: पुण्यातील हवा विषारी झाली, एक्यूआय 242 वर पोहोचला

पुण्यातील हवा विषारी झाली, एक्यूआय 242 वर पोहोचला

इंडिगो संकटावर भारतीय रेल्वेची मोठी घोषणा, अडकलेल्या प्रवाशांसाठी 84 विशेष गाड्या चालवणार

नागरी उड्डाण मंत्रालयाने प्रभावित मार्गांसाठी कमाल भाडे मर्यादा निश्चित केली

पुढील लेख
Show comments