Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा, मुख्यमंत्र्यांचा शेतकरी बांधवांसाठी पॅकेज जाहीर

Webdunia
रविवार, 3 ऑक्टोबर 2021 (10:23 IST)
अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकरी बांधवांच्या नुकसानीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मदतीसाठी पेकेज जाहीर करू शकतात.अशी माहिती केबिनेट मंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे. या मुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकेल.येत्या आठवड्यात मदतीच्या पॅकेज ची घोषणा केली जाऊ शकते.
 
शेतकरी झालेल्या नुकसानीमुळे पुन्हा आपल्या पायावर उभारला पाहिजे.त्यासाठी शेतकऱ्यांना मदत करण्याबाबत चर्चा होऊ शकेल.ती मदत कोणत्या स्वरूपात असेल त्याची घोषणा मुख्यमंत्री स्वतः करतील.शेतकरी बांधवाने काळजी करू नये,राज्य सरकार त्यांच्या पाठीशी उभे आहे सरकारकडून त्यांना पाहिजेती मदत केली जाईल असे अमित देशमुख यांनी माहिती दिली आहे.
 
मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.शासन लवकरात लवकर पीकविमा व अन्य शासकीय स्वरूपाची मदत जाहीर करेल. शेतकरी बांधवांनी हारून जाऊ नये.त्यांना सरकार वाऱ्यावर सोडणार नाही त्यांना पुरेशी मदत केली जाईल.विमा धोरणात सुधारणा करण्यासाठी राज्य सरकारचे शिष्ट मंडळ दिल्लीत चर्चा करण्यासाठी जाणार आहे.असं मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.
 

संबंधित माहिती

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

राजेंद्र शिळीमकर, सुभाष जगताप पदाधीकाऱ्यांसह 20 ते 25 महायुतीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

स्वाती मालीवाल यांच्या वैद्यकीय अहवालात जखमांच्या खुणा आढळल्या

अमरावतीत ऑनलाईन फसवणूक, गुंतवणुकीच्या नावाखाली 31 लाख 35 हजार लुटले

स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक

कचऱ्याच्या तुलनेत हिरा काहीच नाही, नितीन गडकरींचा लोकांना कचऱ्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला

पुढील लेख
Show comments