Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

स्वाभिमानीचे आज ‘हल्लाबोल आंदोलन’

Webdunia
सोमवार, 28 जानेवारी 2019 (09:04 IST)
चालूवर्षीच्या एफआरपीची रक्कम एकरकमी मिळण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ‘हल्लाबोल आंदोलन’ सोमवारी दि. २८ रोजी साखर आयुक्तालयावर धडकणार आहे. अलका टॉकीज चौकातून दुपारी बारा वाजता मोर्चा काढून आंदोलन साखर संकुलवर  पोहोचणार असून मागण्या मान्य झाल्याशिवाय आयुक्तालयासमोरुन उठणार नसल्याचा इशारा संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी यापुर्वीच दिलेला आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकर्‍यांचे लक्ष या आंदोलनाकडे लागले आहे.
 
राज्यात ३१ डिसेंबरअखेर गाळप झालेल्या उसाच्या एफआरपीचा ताजा अहवाल १५ जानेवारीस प्राप्त झाला. त्यामध्ये कारखानानिहाय स्थिती पाहता एफआरपीचा देय आकडा १० हजार ४८७ रुपये आहे. तर प्रत्यक्षात कारखान्यांनी शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर ५ हजार १६६ रुपये जमा केलेले आहेत. तर ५ हजार ३२० कोटी रुपये शेतकर्‍यांना देणे बाकी राहिलेले आहे. जवळपास २५ हून अधिक साखर कारखान्यांनी तीन महिन्यानंतरही शेतकर्‍यांना एफआरपीची शून्य टक्के रक्कम दिलेली आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

उन्हाळ्यात करा हे 5 सोपे व्यायाम, तुमचे वजन झपाट्याने कमी होईल

पौराणिक कथा : एकलव्याचे समर्पण

Cow Essay in Marathi गाय 20 ओळी खूप सोपा मराठी निबंध

दर ४१ वर्षांनी हनुमानजी कोणाला भेटायला येतात?

Baisakhi 2025 Wishes बैसाखीच्या शुभेच्छा

सर्व पहा

नवीन

एमबाप्पेला मिळाले सहा वर्षांत पहिले रेड कार्ड, रिअल माद्रिदने अलाव्हेजवर 1-0 असा विजय मिळवला

मुंबईहून गोव्यात अवघ्या काही तासांत पोहचता येईल, नितीन गडकरींनी दिली आनंदाची बातमी

उत्तर-मध्य नायजेरियात बंदूकधाऱ्यांनी केलेल्या हल्ल्यात चाळीस जणांचा मृत्यू

ब्लू ओरिजिनने रचला इतिहास, पॉप स्टार केटी पेरीसह 6 महिला अंतराळ प्रवास करून परतल्या पेरी आणि किंग यांनी गुडघे टेकत जमिनीचे चुंबन घेतले

PBKS vs KKR: आयपीएलचा 31 वा सामना पंजाब किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात, संभाव्य प्लेइंग 11 जाणून घ्या

पुढील लेख
Show comments