Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

स्वाभिमानीचे आज ‘हल्लाबोल आंदोलन’

Webdunia
सोमवार, 28 जानेवारी 2019 (09:04 IST)
चालूवर्षीच्या एफआरपीची रक्कम एकरकमी मिळण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ‘हल्लाबोल आंदोलन’ सोमवारी दि. २८ रोजी साखर आयुक्तालयावर धडकणार आहे. अलका टॉकीज चौकातून दुपारी बारा वाजता मोर्चा काढून आंदोलन साखर संकुलवर  पोहोचणार असून मागण्या मान्य झाल्याशिवाय आयुक्तालयासमोरुन उठणार नसल्याचा इशारा संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी यापुर्वीच दिलेला आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकर्‍यांचे लक्ष या आंदोलनाकडे लागले आहे.
 
राज्यात ३१ डिसेंबरअखेर गाळप झालेल्या उसाच्या एफआरपीचा ताजा अहवाल १५ जानेवारीस प्राप्त झाला. त्यामध्ये कारखानानिहाय स्थिती पाहता एफआरपीचा देय आकडा १० हजार ४८७ रुपये आहे. तर प्रत्यक्षात कारखान्यांनी शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर ५ हजार १६६ रुपये जमा केलेले आहेत. तर ५ हजार ३२० कोटी रुपये शेतकर्‍यांना देणे बाकी राहिलेले आहे. जवळपास २५ हून अधिक साखर कारखान्यांनी तीन महिन्यानंतरही शेतकर्‍यांना एफआरपीची शून्य टक्के रक्कम दिलेली आहे. 

संबंधित माहिती

कार चालवत असणाऱ्या फार्मासिस्टला आला अटॅक, मृत्यू नंतर देखील होते स्टीयरिंग वर हात

RSS चा तिसरा शैक्षणिक वर्ग नागपुरात सुरु होणार

सुनील छेत्रीने इंटरनॅशनल फुटबॉल मधून घेतला संन्यास, 6 जूनला खेळतील शेवटची मॅच

28 आठवड्यांच्या गर्भालाही जगण्याचा अधिकार, गर्भपाताबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Bomb Threat च्या फ्लाइटमध्ये बॉम्बची अफवा, टॉयलेटमध्ये टिश्यू पेपरवर मेसेज

मुंबई मध्ये 'स्पेशल 26' सारखे कांड, क्राईम ब्रांच सांगून कॅफे मालकाचे घर लुटले

कारमधून मिळाले दोन मृतदेह, मुंबई होर्डिंग अपघात 16 जणांचा मृत्यू

नागपूर मध्ये फ्लाईओपर वरून उडी घेतली महिलेने

पीएम नरेंद्र मोदी यांनी मुंबईमध्ये केला मोठा खुलासा, म्हणाले काँग्रेस अल्पसंख्यांकांना देऊ इच्छित आहे 15 प्रतिशत बजेट

मुलगा आणि मुलीच्या प्रेमापोटी संपुष्टात आली शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची पार्टी- अमित शाह

पुढील लेख
Show comments