Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अवकाळी पावसाचा फटका हापूसला, बाजारपेठेत आवक कमी

Webdunia
रविवार, 3 एप्रिल 2022 (13:59 IST)
यंदा अवकाळी पावसाने उच्छाद मांडला असून शेतकऱ्यांना त्याचा मोठा फटका बसला आहे. यंदा इतर पिकांसह हापूस आंब्याला देखील अवकाळी पावसाचा फटका पडला आहे. त्यामुळे कोंकणातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती कोलमडली आहे. यंदा गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर कोकणातून नवी मुंबईतील वाशी बाजार पेठेत येणाऱ्या हापूस आंब्याचा पेट्यांची आवक कमी झाल्यामुळे आणि दर तेवढेच असल्यामुळे यंदा आंबा प्रेमींना हापूसची चव घेता आली नाही.
 
कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात आंबा बागा हजारो हेक्टरवर असून हापूस आंब्याची बाग आहेत. दरवर्षी येथे कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. मात्र यंदाच्या वर्षी अवकाळी पावसाचा फटका शेतकरींना पडल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असे. यंदा गुढी पाडव्याला बाजारपेठेत पेट्यांची आवक 30 टक्क्यांनी कमी झाल्याची सांगण्यात येत आहे. आवक वाढविण्यासाठी अजून 15 ते 20 दिवसांची वाट पाहावी लागणार अशी शक्यता वर्तवली जात आहे.   
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

17 february आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके पुण्यतिथी विशेष

कुर्ला परिसरात 5 वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार, दोन अल्पवयीन मुलांना अटक

LIVE: राज्यातील एकही मराठी शाळा बंद होणार नाही-देवेंद्र फडणवीस

राज्यातील एकही मराठी शाळा बंद होणार नाही, फडणवीसांनी दिले आश्वासन

मुंबईत बस ने प्रवास करणे पुन्हा महागणार, बेस्ट बसचे भाडे वाढणार!

पुढील लेख
Show comments