Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भाजपच्या या खासदाराला हृद्य विकाराचा धक्का, तिकीट कापतील या कारणामुळे

heart attack to BJP leader
Webdunia
सध्या राज्यात लोकसभा वातवरण जोरदार असून, सत्तधारी भाजपा पुन्हा सत्तेत येण्यासाठी निवडून येणारे उमेदवार निवड आहे. यामध्ये अकोला जिल्ह्यातील  भाजपचे खासदार संजय धोत्रे यांना मात्र  हृदयविकाराचा धक्का बसला आहे.  राज्यत लोकसभा जोरदार तयारी असून, संजय धोत्रे यांचं तिकीट कापण्याच्या तणावातून त्यांना हा हृदयविकाराचा झटका आल्याची प्राथमिक माहिती उसोर आली  आहे. धोत्रे यांना रुग्णालयात दाखल केले आहे. 
 
मागील काही दिवसांपासून अकोल्यात तिकीटासाठी  जोरदार संघर्ष दिसून येतो आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत संजय धोत्रे यांनी जवळपास अडीच लाख मतांची आघाडी घेतली होती, अकोल्यात सध्या भाजप नेते रणजीत पाटील व संजय धोत्रे असे दोन गट भाजपमध्ये दिसून येत आहेत.  त्यामुळे अनेक विकासकामं अंतर्गत संघर्षातून  रखडली. या सर्वांचा ठपका संजय धोत्रेंवर ठेवला जात आहे. त्यामुळे संजय धोत्रे यांचं तिकीट कापणार असल्याची जोरदार चर्चा शहरात आहे. 
 
याच तणावातून त्यांना काल रात्रीच्या सुमारास हृदयविकाराचा झटका  बसला आहे. अकोल्यातील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. त्यांची एन्जीओप्लास्टी करण्यात आल्याची माहिती आहे. मात्र आता प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने जोरदार जन पाठींबा मिळवला आहे त्यामुळे देखील निवडणूक चुरशीची होईल असे चिन्ह आहेत. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चारधामची यात्रा यमुनोत्रीपासूनच का सुरू होते? यामागील धार्मिक कारण जाणून घ्या...

Sant Gora Kumbhar महाराष्ट्रातील संत गोरा कुंभार संपूर्ण माहिती

लग्नात जेवण करताना या चुका करू नका, वास्तु नियम पाळा अन्यथा आरोग्य बिघडू शकते

स्वामी विवेकानंदांचे हे विचार तुमचे जीवन बदलतील आणि यशाच्या शिखरावर नेतील

उन्हाळ्यात सेवन करा थंडगार Fennel syrup

सर्व पहा

नवीन

प्रकाश आंबेडकर यांनी पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्र सरकारची तत्परता घाईघाईची असल्याचे म्हटले

LIVE: मुख्यमंत्र्यांनी नवीन इलेक्ट्रिक एसी बस मार्ग ए-३० ला हिरवा झेंडा दाखवला

नितेश राणे दहशतवाद्यांची भाषा बोलत आहे म्हणाले महाराष्ट्र समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अबू आझमी

UPSC परीक्षा उत्तीर्ण होऊ शकली नाही, विद्यार्थिनीने गळफास घेत केली आत्महत्या

हा नवा भारत कोणालाही छेडत नाही, पण जर कोणी छेडले तर ते त्याला सोडणार नाही-योगी आदित्यनाथ

पुढील लेख
Show comments