Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मनसेने…याला म्हणतात, टाईमपास! म्हणत आदित्य यांना सुनावले

Webdunia
शुक्रवार, 5 फेब्रुवारी 2021 (07:13 IST)
आदित्य ठाकरेंनी केलेल्या वक्तव्यावरून मनसे सरचिटणीस किर्तीकुमार शिंदे यांनी ट्वीटरवरून सुनावलं आहे. ‘औरंगाबादचं नामांतर ‘संभाजीनगर’ करू’ यात शिवसेनेने ३० वर्षं घालवली…याला म्हणतात, टाईमपास! ‘मुंबईकरांना चांगले रस्ते, बगीचे, शाळा देऊ’ असं आश्वासन शिवसेना प्रत्येक महापालिका निवडणुकीत देते… याला म्हणतात, टाईमपास! किंबहुना, करोना संकटकाळात लोकांना प्रत्यक्ष मदत करायचं सोडून मुख्यमंत्री उठता- बसता फेसबुक लाईव्ह करत होते… याला म्हणतात, टाईमपास!’ असं किर्तीकुमार शिंदे या ट्वीटमध्ये म्हणाले आहेत. 

संबंधित माहिती

स्वाती मालीवाल यांच्या वैद्यकीय अहवालात जखमांच्या खुणा आढळल्या

अमरावतीत ऑनलाईन फसवणूक, गुंतवणुकीच्या नावाखाली 31 लाख 35 हजार लुटले

स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक

कचऱ्याच्या तुलनेत हिरा काहीच नाही, नितीन गडकरींचा लोकांना कचऱ्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला

असे काम क्वचितच कोणत्याही पंतप्रधानांनी केले असेल- मल्लिकार्जुन खर्गे

आसाममधील सिलचर येथील एका संस्थेत भीषण आग,अनेक मुले अडकली

प्रामाणिकपणा ! मुंबईत सफाई कामगाराला रस्त्यावर 150 ग्रॅम सोनं सापडलं, पोलिसांच्या ताब्यात‍ दिले

CSK vs RCB : सीएसके आणि आरसीबी प्लेऑफसाठी शेवटच्या प्रयत्नात,करो या मरोचा सामना

प्राचार्यांनी आयुषला गटारात फेकले, त्याला दुखापत झाली तर रक्त पाहून घाबरले; आई आणि मुलाला अटक

INDIA युतीने ठरवले आहे PM कँडिडेटचे नाव, उद्धव ठाकरे यांचा मोठा दावा

पुढील लेख
Show comments