Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अखेर ठरले..अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकमध्येच होणार

Webdunia
बुधवार, 4 ऑगस्ट 2021 (08:50 IST)
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या औरंगाबाद येथील बैठकीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकमध्ये घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.ही बैठक अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले-पाटील यांच्या उपस्थित घेण्यात आली.
 
ठाले-पाटील यांना भेटण्यासाठी ९४ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे प्रमुख कार्यवाह जयप्रकाश जातेगावकर लोकहितवादी मंडळाचे विश्वस्त दिलीप साळवेकर,साहित्य संमेलनाचे समन्वयक विश्वास ठाकूर,संमेलनाचे कार्यवाह प्रा.डॉ.शंकर बोऱ्हाडे,संजय करंजकर,सुभाष पाटील,संमेलनाचे साहित्य दिंडीचे प्रमुख विनायक रानडे गेले आहेत.
 
त्यांच्यासह महामंडळाचे कार्यवाहक डॉ दादा गोरे, खजिनदार डॉ रामचंद्र काळुंगे आणि स्थानिक कार्यकर्ते निलेश राऊत यांचे उपस्थितीत बैठक झाली.त्यात निर्णय घेण्यात आला.ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळा यांना पुष्पहार अर्पण करून महामंडळ आणि साहित्य संमेलनाचे संयोजकांची बैठक झाली.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments