Festival Posters

पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर ITMS प्रणाली बसवली जाणार

Webdunia
सोमवार, 22 ऑगस्ट 2022 (15:17 IST)
शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक विनायक मेटे यांचे पुणे-मुंबई एक्सप्रेसवर अपघाती निधन झाले. या संदर्भातील मुद्दा आज विधासभेच्या पावसाळी अधिवेशनात कॉंग्रेस आमदार आणि माजी मंत्री वर्षा गायकवाड यांनी उपस्थित केला. लक्षवेधीच्या माध्यमातून गायकवाड यांनी विनायर मेटे यांच्या अपघाताचा प्रश्न उपस्थित केला. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘भविष्यात काही अपघात घडल्यास त्या ठिकाणी तात्काळ मदतीसाठी अचूक लोकेशन मिळाले यासाठी पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर इंटेलिजंट ट्राफिक मॅनेजमेंट सिस्टिम (ITMS) प्रणाली बसवली जाणार आहे’, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
 
विनायक मेटेंच्या अपघातानंतर पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर वाढत्या अपघातांकडे लक्ष वेधले गेले आहे. यावर कॉंग्रसे आमदार आणि माजी मंत्री वर्षा गायकवाड यांनी प्रश्न उपस्थित केला. तसेच, त्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल २५ ते ३१ जानेवारी २०२६

गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता Sukhkarta Dukhharta

हिवाळ्यात दररोज रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा हा चहा प्या; लिहून घ्या रेसिपी

हिवाळ्यात पनीर का खावे? आरोग्यासाठी काय फायदे आहे, जाणून घ्या

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

सर्व पहा

नवीन

मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यावर आदित्य ठाकरे यांची राज्य सरकारवर टीका

मौलाना साजिद रशिदी यांनी वारिस पठाण यांच्या विधानाचे समर्थन केले

LIVE: 27 जानेवारीपासून मुंबईत पाणीकपात होणार

मुंबईतील मालाड परिसरात गॅस सिलेंडरचा स्फोट, सहा जण जखमी

पांढरकवडा येथे बेकायदेशीर 6 लाख रुपयांची चोरीची वाळू जप्त, एकाला अटक

पुढील लेख
Show comments