suvichar

झोपेचे सोंग घेणाऱ्यांना उठवणे अशक्य - जयंत पाटील

Webdunia
बुधवार, 26 सप्टेंबर 2018 (09:25 IST)
भाजपची मदत करण्याची मानसिकता कोणाची आहे ते आता हळूहळू स्पष्ट होऊ लागले आहे. सर्व विरोधी पक्ष एकत्र येत आहेत अशा वातावरणात कुठल्या तरी मागच्या गोष्टी काढणे हे आवश्यक वाटत नाही. एकीकडे समविचारी पक्षांना एकत्र आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत तर दुसरीकडे काही लोक भाजपची सुपारी घेत आहेत. झोपलेल्यांना उठवणे सोपे असते मात्र झोपेचे सोंग घेणाऱ्यांना उठवणे अशक्य आहे, अशी प्रतिक्रिया प्रदेशाध्यक्ष  जयंत पाटील यांनी दिली आहे.
 
भाजप-शिवसेना या जातीयवादी सरकारच्या काळात भिमा-कोरेगावसारखी प्रकरणे झाली. मागासवर्गीय समाजातील आणि अल्पसंख्याक समाजातील लोक या युती सरकारवर संतापले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घडवलेली घटना जाळण्याचे काम या सरकारच्या काळात झाले. या सरकारने घटनेतील अनेक कलमे बदलली, अशात हा सर्व समाज समविचारी पक्षांच्या आघाडी सोबतच जाणार, अशी खात्री पाटील यांनी व्यक्त केली.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Marathi Language History मराठी भाषेचा ऐतिहासिक प्रवास: प्राचीन उगम ते अभिजात दर्जा

महानदी कोलफिल्ड्समध्ये विविध पदांसाठी भरती, पात्रता जाणून घ्या

तुमच्या मुलाला प्रत्येक छोट्या गोष्टीवर राग येतो, अशा प्रकारे शांत करा

तेनालीराम कहाणी : पाच शब्द

Dhulandi 2026: धुलेंडीला करा या '५' गोष्टी; उघडतील प्रगतीचे दरवाजे!

सर्व पहा

नवीन

सुनेत्रा पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या अध्यक्षा! प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदाची घोषणा केली

LIVE: संजय राऊत यांना सत्र न्यायालयाकडून मोठा दिलासा; १५ दिवसांची तुरुंगवासाची शिक्षा रद्द

नांदेडमध्ये १६ वर्षीय विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली; ५ जणांविरुद्ध एफआयआर दाखल

मुख्यमंत्री फडणवीस यांनी यवतमाळला मोठी भेट दिली, ५७० कोटींच्या जिल्हा वार्षिक योजनेला मंजुरी

सिक्कीममध्ये दोनदा भूकंपाचे धक्के बसले; लोकांमध्ये घबराट पसरली

पुढील लेख
Show comments