Festival Posters

कल्पना गिरी हत्या प्रकरण, आरोपीचा जमीन रद्द करा - शिवसेना आ. नीलम गोऱ्हे

Webdunia
मंगळवार, 30 ऑक्टोबर 2018 (15:58 IST)
कल्पना गिरी संशयस्पद मत्यू प्रकरणात एका आरोपीला मिळालेला जामीन रद्द करावा अशी मागणी आपण केंद्रीय गृहमंत्र्यांकडे करणार आहोत अशी माहिती शिवसेना आ. निलम गोर्‍हे यांनी आजलातूरशी बोलताना दिली दिली. महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि स्त्री आधार केंद्राच्या संयुक्त विद्यमाने लातुरात आयोजित महिला कायदेविषयक कार्यशाळेनंतर त्या माध्यमांशी बोलत होत्या.
 
गिरी कुटुंबियाच्या विनंतीवरुन या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यात आला. त्यालाही दोन वर्षे झाली. या प्रकरणी लवकरात लवकर तपास पूर्ण करुन खटला चालवावा यावे यासाठीही आपण गृहमंत्र्यांकडे प्रयत्न करणार असल्याचे निलमताई म्हणाल्या.
 
लातूर शहर युवक काँग्रेसच्या पदाधिकारी कल्पना गिरी यांची मार्च २०१४ मध्ये रंगपंचमीच्या दिवशी तुळजापूरनजीकच्या शिवारात हत्या करण्यात आली होती. प्रारंभी या गुन्हय़ाबाबतची तक्रार लातूरच्या एमआयडीसी पोलिसात देण्यात आली. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ही घटना घडल्यामुळे हे प्रकरण देशभर निवडणुकीत गाजले. नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील प्रचारसभेत या प्रकरणाचा उल्लेख करत काँग्रेसवर तोफ डागली होती. या प्रकरणाचा तपास सीबाआयकडे द्यावा, अशी मागणी कल्पना गिरी यांच्या आई, वडील व भाऊ यांनी केली. त्यासाठी पंतप्रधान, राष्ट्रपती यांच्याकडे निवेदन देण्याबरोबरच त्यांनी दिल्लीत धरणे आंदोलन केले होते.  या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Marathi Language History मराठी भाषेचा ऐतिहासिक प्रवास: प्राचीन उगम ते अभिजात दर्जा

महानदी कोलफिल्ड्समध्ये विविध पदांसाठी भरती, पात्रता जाणून घ्या

तुमच्या मुलाला प्रत्येक छोट्या गोष्टीवर राग येतो, अशा प्रकारे शांत करा

तेनालीराम कहाणी : पाच शब्द

Dhulandi 2026: धुलेंडीला करा या '५' गोष्टी; उघडतील प्रगतीचे दरवाजे!

सर्व पहा

नवीन

८८ अयातुल्ला खमेनी अजूनही जिवंत आहेत, ही लढाई दीर्घकाळ चालेल

LIVE: छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमच्या ११ नगरसेवक आणि कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल

परराष्ट्र धोरणावरून महाराष्ट्राचे राजकारण तापले संजय शिरसाट यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल

राज्यसभा निवडणुकीवर आदित्य ठाकरे यांचे मोठे विधान: 'महाविकास आघाडीत कोणताही गतिरोध नाही म्हणाले

मुंबई आणि पुण्यातील भाविकांना महाकालेश्वर आणि उत्तर भारतातील दर्शनासाठी रेल्वे भारत गौरव ट्रेन चालवणार

पुढील लेख
Show comments