Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत काही काळ शाळा बंद ठेवा : वर्षा गायकवाड

परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत काही काळ शाळा बंद ठेवा : वर्षा गायकवाड
Webdunia
गुरूवार, 25 फेब्रुवारी 2021 (20:42 IST)
राज्यातील काही जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता स्थानिक प्रशासनाने जिल्ह्याच्या परिस्थितीनुसार १ मार्च २०२१ पासून आवश्यकता भासल्यास आणि परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत काही काळ शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घ्यावा, असे निर्देश शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत.
 
विद्यार्थी आणि शिक्षक यांची सुरक्षितता याला सर्वोच्च प्राधान्य आहे. ज्या शाळांमध्ये कोरोना प्रादुर्भाव आढळून आला आहे. तिथे आवश्यक स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण करण्याची कार्यवाही करण्याबाबत स्थानिक प्रशासनास सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती वर्षा गायकवाड दिली आहे.
 
तसेच राज्यात काही जिल्ह्यातील शाळांमध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांत कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता मी समाजकल्याण मंत्री आणि आदिवासी मंत्री, कल्याण विभाग यांच्याशी चर्चा करत आहे. याबाबत राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या शिक्षणाधिकारी यांच्याकडून जिल्हानिहाय आढावा घेण्यात येत आहे, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पापमोचनी एकादशी २०२५: योग्य तारीख, शुभ वेळ आणि पूजेची पद्धत जाणून घ्या

मंगळसूत्र आणि भांग भरणे विधी

शनी गोचरमुळे या ३ राशींचे भाग्य बदलेल, सूर्य आणि बुध ग्रहाच्या कृपेने ते होतील श्रीमंत

श्री अक्षरावरून मुलांची नावे अर्थासकट

तेनालीराम कहाणी : तेनाली राम आणि रसगुल्लाचे मूळ

सर्व पहा

नवीन

जागतिक वनीकरण दिन 21 मार्चला का साजरा केला जातो, इतिहास जाणून घ्या

UAE मध्ये 25 भारतीयांना मृत्युदंडाची शिक्षा

गोहत्या केल्यास 'मकोका' लागू केला जाईल, मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा

नागपूर हिंसाचारात सायबर सेलने फेसबुकवर धमकी देणाऱ्या आरोपीला अटक केली

Israeli strikes on Gaza: इस्रायलकडून गाझामध्ये पुन्हा एकदा भयंकर हवाई हल्ले , अनेकांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments