Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबईत शेतकर्‍यांचा मोर्चा, रस्त्यावर 20 हजार शेतकरी

Webdunia
आपल्या मागण्यांसाठी गुरुवारी शेतकर्‍यांनी मुंबईत मोर्चा काढला. या क्रांती मोर्च्यात शेतकरी मुंबई विधानभवन समोर प्रदर्शन करणार आहेत. मोर्च्यात 20 हजाराहून अधिक शेतकरी सामील आहेत. 
 
दुष्काळ निवारण, वनाधिकार कायदा आणि स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी, आदिवासी समस्या आणि कर्जमाफी अशा मागण्यांसाठी मोर्चा काढला गेला आहे.
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागण्यांवर चर्चा करण्यासाठी आमंत्रण पाठवले आहे. फडणवीस प्रतिनिधिमंडळाशी भेट घेतील.
 
उल्लेखनीय आहे की शेतकरी आणि आदिवासींनी बुधवारपासून ठाणे ते मुंबई पर्यंत दोन दिवसीय मोर्चा सुरू केला होता. आपल्या मागण्यांसाठी शेतकर्‍यांनी बुधवारी ठाण्यात प्रदर्शन सुरू केले होते.

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments