Festival Posters

परप्रांतीय मजूरांना मुख्यमंत्र्याचे आवाहन, लॉकडाउन म्हणजे लॉकअप नाही

Webdunia
मंगळवार, 14 एप्रिल 2020 (21:54 IST)
लॉकडाउन म्हणजे लॉकअप नाही. परप्रांतीय कामगारांनी, मजुरांनी गावी जाण्याची घाई करु नये. अजिबात घाबरण्याचे काम नाही, राज्य सरकार तुमची संपूर्ण व्यवस्था करत आहे आणि पुढेही करेल, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील परप्रांतीय मजुरांना दिलासा दिला. 
 
आज वांद्रे स्टेशनवर मजुरांचा जमाव झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. मजुरांनी गावी जाण्यासाठी गाडी सुरु करण्याची मागणी केली होती. ही घटना दुर्दैवी असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
 
ठाकरे सरकारनी यावर आपली स्पष्ट भूमिका हिंदी भाषेत मांडत म्हटले की काळजी का करत आहात, तुम्ही येथे पूर्णपणे सुरक्षित आहात. लॉकडाऊन संपल्यानंतर केंद्र आणि राज्य मिळून नक्कीच तुमची गावी जाण्याची व्यवस्था करेल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
 
या दरम्यान त्यांनी हे देखील म्हटले की अशा संकटाच्या काळात कोणीही राजकारण करणार असेल तर कायद्याच्या कचाट्यातून सुटणार नाही. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Mahabharat : द्रौपदीच्या सुंदर शरीराचे रहस्य काय होते?

Indian Navy Recruitment 2026: बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भारतीय नौदलात भरती

या टिप्स फॉलो केल्याने तुमची त्वचा बराच काळ तरुण राहील

हिवाळ्यात हीटर चालवताना कधीही या चुका करू नका

व्यायामानंतरच्या या 3 चुका तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात; तज्ञांकडून योग्य उपाय जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

"हा देशद्रोह आहे...," राहुल गांधींनी बीएमसी निवडणुकीबद्दल असे का म्हटले?

LIVE: Maharashtra Election Results भाजप युती 66 जागांवर आघाडीवर

बॉम्बची धमकी' मिळाल्यानंतर तुर्की एअरलाइन्सच्या विमानाचे बार्सिलोनामध्ये आपत्कालीन लँडिंग

"राजकारण सोडा आणि दुसरं काही करा..." बीएमसीचा ट्रेंड पाहून उद्धव ठाकरे गटातील एक नेता स्वतःच्या युतीवर संतापले

वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये RAC तिकिटे उपलब्ध नसतील; प्रवाशांना कन्फर्म सीटशिवाय जनरल ट्रेनमध्येही प्रवास करता येणार नाही

पुढील लेख
Show comments