Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कर्जमाफी योजनेची संपूर्ण अंमलबजावणी १५ एप्रिलपर्यंत करा

कर्जमाफी योजनेची संपूर्ण अंमलबजावणी १५ एप्रिलपर्यंत करा
Webdunia
राज्यातील शेतकऱ्यांना चिंतामुक्त करण्यासाठी राज्य शासनाच्या महात्मा जोतिराव फुले कर्जमाफी योजनेची संपूर्ण अंमलबजावणी १५ एप्रिलपर्यंत झाली पाहिजे, अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना दिली.
 
शेतकऱ्यांवर आपण उपकार करतो आहोत, अशा भावनेतून कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी करू नका, तर शेतकऱ्यांना दिलासा द्यायचा आहे, अशा भावनेतून मदत करा, असे मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.
 
राज्यातील महाविकास आघाडी सरकारने सरसकट दोन लाख रुपयांपर्यंतचे शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याची योजना जाहीर केली आहे. त्याची तातडीने अंमलबजावणी सुरू करायची आहे. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत वर्षां निवासस्थानी आयोजित बैठकीत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे कर्जमाफी योजनेचा आढावा घेण्यात आला.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Ice for Weight Loss वजन कमी करण्यासाठी आइस हॅक, जाणून घ्या काय आहे हा प्रकार

Nyctophobia म्हणजे काय, तुम्हाला त्याची लक्षणे आहेत का?

29 मार्च रोजी 6 अशुभ योग, 5 राशींच्या लोकांना सावधगिरी बाळगावी लागेल, 5 उपाय करावे लागतील

नटराजाष्टकम् Nataraja Ashtakam

Saint Balumama Information सद्गुरू संत श्री बाळूमामा

सर्व पहा

नवीन

कुणाल कामराच्या अडचणी वाढल्या, खार पोलिसांनी समन्स बजावले; या दिवशी उपस्थित राहावे लागेल

LIVE: 'सौगत-ए-मोदी' नाहीये हे सत्ता जिहाद आहे उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

'त्याने सर्व मर्यादा ओलांडल्या, त्याला प्रसाद द्यायला हवा', कुणाल कामराच्या नवीन व्हिडिओवर मंत्री शंभूराज संतापले

मांजरीला घाबरून पळाली उकळत्या दुधाच्या भांड्यात पडली, चिमुरडीचा वेदनादायक मृत्यू

संविधान कोणीही बदलू शकत नाही... महात्मा गांधींचा उल्लेख केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी 'राम राज्य'वर काय म्हटले?

पुढील लेख
Show comments