Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महाराष्ट्र : मुसळधार पावसानंतर ठाणे-पालघर मध्ये पूर परिस्थिती, NDRF ने 65 लोकांना वाचवले

Webdunia
सोमवार, 8 जुलै 2024 (10:51 IST)
महाराष्ट्रात ठाणे आणि पालघर मध्ये मुसळधार पावसानंतर पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. NDRF टीम ने रेस्क्यू ऑपरेशन सुरु केले आहे. ठाण्यामध्ये अथॉरिटी टीम ने 49 लोकांना रेस्क्यू केले आहे. तसेच पालघर मध्ये आठ महिलांसोबत 16 शेतकरी मजुरांना सुरक्षित ठिकाणी पोहचवले आहे. 
 
NDRF टीम ने सांगितले की, नाव आणि लाईफ जॅकेट सोबत अथॉरिटी टीम रेस्क्यू ऑपरेशनसाठी पोहचली आहे. अधिकारींनी सांगितले की, शहापूर परिसरात एक रिजॉर्ट मध्ये पाणी भरले व तिथून लोकांना सुरक्षित ठिकाणी पोहचवण्यात आले. 
 
तसेच मिळलेल्या माहितीनुसार या परिसरात रविवारी सकाळी खूप पाऊस झाला. या परिस्थीला पाहता NDRF टीम ने आणि स्थानीय फायरफाईटर च्या टीम ने 12.30 वाजता पूर ठिकाणी पोहचली आणि आठ महिला सोबत 16 लोकांना रेस्क्यू केले. दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर त्यांना बाहेर काढण्यात आले. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Mahabharat : द्रौपदीच्या सुंदर देहाचे रहस्य काय होते?

Ramayan रामायण काळातील 5 सर्वात शक्तिशाली महिला

18 सप्टेंबर रोजी चंद्रग्रहण, या 5 राशींसाठी खूप धोकादायक !

जीवनसाथी तुमचा चांगला मित्र होण्यासाठी हे टीप्स अवलंबवा

उष्ट का खाऊ नये,हे आरोग्यासाठी हानिकारक का आहे ते जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

पंतप्रधान मोदींनी पॅरालिम्पिक पदक विजेत्यांची भेट घेतली (व्हिडिओ)

या राज्यातील सर्व शाळा बंद राहतील, असे आदेश जारी

शरद पवारांच्या सत्तेला अजित पवार घाबरले का? महाराष्ट्रात निवडणुकीपूर्वी खेळ होणार हे निश्चित?

भाजप खासदार कंगना राणौत विरोधात गुन्हा दाखल, 17 सप्टेंबरला सुनावणी होणार

एकाच कुटुंबातील 4 जणांची हत्या, जादूटोण्याच्या संशयावरून शेजाऱ्याने केला घात

पुढील लेख
Show comments