rashifal-2026

महाराष्ट्र सरकार विशाळगड किल्ल्याचे अतिक्रमण मुद्दे सोडवण्यासाठी वचनबद्ध आहे-उपमुख्यमंत्री फडणवीस

Webdunia
बुधवार, 17 जुलै 2024 (09:59 IST)
महाराष्ट्रातील कोल्हापुर मधील विशाळगड किल्ल्यात अतिक्रमण काढण्यासाठी पोहचलेल्या पोलीस प्रशासन टीम वर तेथील नागरिकांनी दगडफेक केली आहे. या घटनेच्या आरोपाखाली पोलिसांनी 500 लोकांविरोधात केस दाखल केली आहे. या घटनेला घेऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जबाब पुढे आला आहे. ते म्हणाले की,अतिक्रमण मुद्द्याला कायद्याने ऊपाय काढण्यासाठी महायुती सरकार वचनबद्ध आहे. 
 
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ''विशाळगड किल्ल्यावर अतिक्रमण आणि बेकायदेशीर निर्माण एक जुना मुद्दा आहे. जो पूर्व राज्यसभा सदस्य छत्रपती संभाजीराजे व्दारा बेकायदेशीर निर्माण विरुद्ध आवाज उठवल्यामुळे परत समोर आला आहे. 
 
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये स्थित विशाळगड किल्ल्यावर अतिक्रमण विरोधी अभियान रविवारी हिंसक बनले. जेव्हा जमावाने पोलिसांवर दगडफेक केली आणि संपत्तीला नुकसान केले. या प्रकरणात 21 लोकांना अटक करण्यात अली आहे. स्थिती तेव्हा तणावपूर्ण झाली जेव्हा पुण्यामधून आलेल्या मराठा राजघराण्याचे पूर्व खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वामध्ये काही दक्षिण पंथी कार्यकर्त्यांना किल्ल्याच्या पायथ्याशी थांबवण्यात आले. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्राने ४५,९११ सौर पंप बसवून जागतिक विक्रम प्रस्थापित केला, मुख्यमंत्री फडणवीस यांनी मोठी घोषणा केली

हैदराबाद विमानतळाला सलग तिसऱ्या दिवशी बॉम्ब धमकीचा ईमेल आला

LIVE: उद्यापासून नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू होणार

IndiGo flights cancelled इंडिगोचे संकट सुरूच, आज अनेक उड्डाणे रद्द; प्रवाशांनी अश्रू ढाळले

सूर्यकुमार यादवने टी-२० क्रिकेटमध्ये एक मोठा विक्रम मोडत नंबर १ स्थान पटकावले

पुढील लेख
Show comments