Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महाराष्ट्र: रत्नागिरी भूकंपाने हादरला, रिश्टर स्केलवर तीव्रता 4.0 होती

Webdunia
सोमवार, 15 नोव्हेंबर 2021 (11:06 IST)
महाराष्ट्रातील रत्नागिरीला सोमवारी सकाळी भूकंपाचा धक्का बसला. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 4.0 मोजली गेली. नॅशनल सेंटर ऑफ सिस्मॉलॉजी (NCS) नुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू मुंबईपासून 350 किमी अंतरावर असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यात होता. भूकंपाचा स्त्रोत जमिनीच्या 5 किमी खाली नोंदवला गेला. 
 
NCS प्रमुख जेएल गौतम यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे2.36 च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. लोक झोपले असताना त्यांना भूकंपाचे धक्के जाणवले, लोकांमध्ये खळबळ उडाली होती. मात्र, यामध्ये अद्याप कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही. 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

मुंबईत बस ने प्रवास करणे पुन्हा महागणार, बेस्ट बसचे भाडे वाढणार!

अजित पवार यांचा कंत्राटदारांवर कोणतेही काम न करता बिले सादर केल्याचा आरोप

लाडक्या बहिणींसाठी योजनेतील नियम बदलणार, काय असणार नवे नियम जाणून घ्या

नागपूर रेल्वे स्थानकावर एक मोठा अपघात टळला,तेलंगणा एक्सप्रेसमधील प्रवासी थोडक्यात बचावले

मालीमध्ये सोन्याची खाण कोसळल्याने 42 जणांचा मृत्यू, अनेक जखमी

पुढील लेख
Show comments