Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दुष्काळी लातूरला परतीच्या पावसाचा दिलासा मांजरा धरणात वर्षभर पुरेल इतके पाणी

manjara dam
Webdunia
परतीच्या पावसाच्या भरोश्यावर लातुरकर जगतात. मागच्या वर्षी हा परतीचा पाऊस कुठे गेला कळाले नाही. पण तो यंदा उशिरा का होत नाही परतला. मागच्या काही दिवसात या पावसाने कमाल दाखवली आणि मांजरा धरणात ११.५६ दशलक्ष घनमीटर इतका साठा झाला. अजूनही आवक सुरुच आहे. ही आवक ३० दशलक्ष घनमीटरपर्यंत पोचली तर पुढच्या वर्षभर पाणी पुरेल. पण त्यात चोरी व्हायला नको असं पाणी पुरवठा विभागात काम करणारे तज्ञ सांगतात. 
 
वांजरखेडा, कारसा पोहरेगाव, वांगदरी बंधारे आधीच भरली आहेत. आज नागझरी बंधार्‍याची दारे उघडण्यात आल्याने साई बंधाराही भरला आहे. नागझरी बंधार्‍यातून लातुरला पाणी पुरवठा करण्याचा प्रयत्न सुरु आहे. मांजरा धरणावरील वीज पुरवठा दोन दिवसांपासून खंडीत आहे. आजही तो नीट झाला नाही. कालचे पाणी आज येईल असे सांगण्यात आले पण आजचे पाणी उद्याही येईल याबाबत खात्री देण्यास कुणीही तयार नाही.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chaitra Navratri 2025 भारतातील दहा प्रमुख श्रीराम मंदिर

Gudi Padwa 2025 Rangoli Designs गुढीपुढे काढण्यासाठी रांगोळी डिझाईन

हिंदू नववर्षापूर्वी घरातून बाहेर काढून टाका या ७ वस्तू, जीवनात सुख-समृद्धी येईल

फाटलेले ओठ गुलाबी करण्यासाठी नारळाच्या तेलात हे मिसळून लावा

नारळ पाणी कोणी पिऊ नये पिण्यापूर्वी त्याचे तोटे जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

वक्फ संशोधन विधेयक आज लोकसभेत सादर होणार, चर्चेसाठी ८ तासांचा वेळ निश्चित

LIVE: बुलढाणा जिल्ह्यात बस आणि एसयूव्हीच्या धडकेत पाच जणांचा मृत्यू

नवविवाहित जोडप्याला भरधाव ट्रकने चिरडले, दुचाकीवरून पत्नीच्या माहेरी जात होते

मुंबईत रिमझिम पाऊस, राज्यातील अनेक भागांसाठी येलो आणि ऑरेंज अलर्ट घोषित

Waqf Bill Case मुख्यमंत्री फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना विचारला प्रश्न

पुढील लेख
Show comments