Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कोल्हापूर, सांगलीतल्या पावसाचा मुंबईला फटका, दूध पुरवठा बंद

कोल्हापूर  सांगलीतल्या पावसाचा मुंबईला फटका  दूध पुरवठा बंद
Webdunia
कोल्हापूर आणि सांगलीत पावसाने थैमान मांडला असून जनजीवन पुर्णपणे विस्कळीत झालं आहे. सांगलीत महापुराने  २००५च्या सर्वोच्च पातळीचा रेकॉर्ड मोडला आहे. तर आयर्विन पुलाजवळ ५५ फूट पाणी पातळीची नोंद झाली आहे. वाळवा तालुक्यातील बिचूद, रेठरे हरणाक्ष, बोरगाव, ताकारी, वाळवा, भिलवडी, औदुंबर येथील हजारो नागरिकांचे स्थलांतर करण्यात आलं आहे. कृष्णा आणि वारणा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. अनेक ठिकाणी वाहतुकीला फटका बसला असून मुंबई-पुणे-बंगळुरु महामार्गावरील वाहतुकही बंद पडली आहे.
 
कोल्हापूर आणि सांगलीमधील पुराचा फटका आता मुंबईकरांना बसणार आहे. गुरुवारी अर्थात आज  मुंबईकरांना दूध मिळणार नाही. मुसळधार पाऊस आणि पुरामुळे कोल्हापूर आणि सांगलीमधून दुधाचा एकही टँकर नवी मुंबईत दाखल झालेला नाही. येथूनच हे दूध मुंबईभर पुरवलं जातं. कोल्हापूर-सांगलीमधून मुंबईत दर दिवशी १३ लाख लीटर दूध दाखल होतं. पण पुरामुळे वाहतुकीला फटका बसला असून कोल्हापुरातील दूध उत्पादन कंपन्यांनी दुधाचे संकलन थांबवलं आहे. त्यामुळे मुंबईत दूध येणार नाही.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Breast Size स्तनांचा आकार वाढवण्यासाठी दररोज करा हे योगासन, आकर्षण वाढेल

२९ मार्च रोजी शनि कुंभ राशीत अस्त करणार, ३ राशींना अडचणींना सामोरे जावे लागेल!

Surya Grahan 2025 वर्षातील पहिले सूर्यग्रहण भारतात दिसेल का? सुतक काळ आणि त्याचा परिणाम जाणून घ्या

उन्हाळ्यात भाजी खरेदी करताना या गोष्टी ठेवा लक्षात

घराच्या दिशेनुसार कोणती झाडे लावावीत

सर्व पहा

नवीन

LIVE: नागपूर हिंसाचारात जबाबदार लोकांवर कारवाई होणार- भाजप नेते उज्ज्वल निकम

नागपूर हिंसाचारात जबाबदार लोकांवर कारवाई होणार- भाजप नेते उज्ज्वल निकम

Nasik Kumbh: 2027 च्या नाशिक कुंभमेळ्याची तयारी मंद गतीने सुरू आव्हानांवर मात करू', मुख्यमंत्री फडणवीस यांचे विधान

नागपूरमधील सर्व भागातून 6 दिवसांनी संचारबंदी उठवली, संवेदनशील भागात गस्त सुरूच

Nagpur Violence: नागपूर हिंसाचाराचा बांगलादेशशी संबंध असल्याचा शिवसेना नेते संजय निरुपम यांचा दावा

पुढील लेख
Show comments