Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

यंदा महाराष्ट्रात पाऊस अधिक!

यंदा महाराष्ट्रात पाऊस अधिक!
Webdunia
शुक्रवार, 3 जून 2022 (17:28 IST)
यंदा महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक पाऊस येण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. नेऋत्य मोसमी पावसाचे केरळ मध्ये आगमन झाले आहे. यंदा जून ते सप्टेंबर कालावधीत सरासरीच्या तुलनेत 101टक्के म्हणजे सर्वसामान्य पाऊस पडणार आहे. मध्य महाराष्ट्रात, मराठवाड्या आणि विदर्भातील काही भागात सरासरीपेक्षा अधिक पाऊस येण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पावसाच्या सरी चार महिन्यात सरासरी पेक्षा अधिक कोसळणार आहे. कोकण आणि किनारपट्टीच्या भागात आणि पूर्व विदर्भात पावसाच्या सरी सर्वसाधारणपणे बरसणार आहे. तर उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भाग आणि विदर्भाच्या तीन ते चार जिल्हयात सरासरीपेक्षा अधिक पाऊस येण्याची शक्यता आहे. 

या वर्षी पावसाचे आगमन वेळेपूर्वी होणार असल्याचे वर्तवले आहे. यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस बरसण्याचे सांगण्यात आले आहे.  यंदा पाऊसकाळ चांगला राहण्याचे हवामान तज्ञानी सांगितले आहे. राज्यातील 4 जिल्ह्यात सरासरी पेक्षा अधिक पाऊस पडणार आहे. राज्याचे यवतमाळ, चंद्रपूर, सोलापूर, अकोला या भागात सरासरीपेक्षा अधिक पाऊस येण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. तर पूर्वोत्तर भारत, दक्षिण भारत आणि पूर्व भारताच्या काही भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणार आहे. 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Breast Size स्तनांचा आकार वाढवण्यासाठी दररोज करा हे योगासन, आकर्षण वाढेल

२९ मार्च रोजी शनि कुंभ राशीत अस्त करणार, ३ राशींना अडचणींना सामोरे जावे लागेल!

Surya Grahan 2025 वर्षातील पहिले सूर्यग्रहण भारतात दिसेल का? सुतक काळ आणि त्याचा परिणाम जाणून घ्या

उन्हाळ्यात भाजी खरेदी करताना या गोष्टी ठेवा लक्षात

घराच्या दिशेनुसार कोणती झाडे लावावीत

सर्व पहा

नवीन

गद्दार ते गद्दारच, कुणालने काहीही चुकीचे बोलले नाही- उद्धव ठाकरेंचे विधान समोर आले

जर घरे पाडली तर आम्ही घरात घुसून मारहाण करू, नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना नरेंद्र पाटील यांचा इशारा

LIVE: राहुल गांधी आणि कामरा दोघांनीही संविधान वाचलेले नाही, शिंदेंवरील टिप्पणीवर मुख्यमंत्री संतापले

'जर त्यांनी भाजपचा पर्दाफाश केला तर...', सुशांत प्रकरणात संजय राऊत म्हणाले- उद्धव यांनी नारायण राणेंना फोन केला नाही

Kunal Kamra's Controversy जे अधिकारात आहे चे बोलले पाहिजे- कुणाल कामराच्या वादग्रस्त गाण्यावर अजित पवार काय म्हणाले?

पुढील लेख
Show comments