Dharma Sangrah

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून स्पर्धा परीक्षांनंतर होणाऱ्या निवड प्रक्रियेत बदल

Webdunia
गुरूवार, 30 सप्टेंबर 2021 (22:40 IST)
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांनंतर होणाऱ्या निवड प्रक्रियेत बदल करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. प्रचलित कार्यपद्धती आयोगाने विचार करून बदलण्याचा निर्णय घेतला आहे.  
 
आयोगाने जारी केलेल्या निर्णयानुसार, सर्व भरती प्रक्रियेबाबत सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर जारी करण्यात येईल. बहुसंवर्गीय पदांच्या भरती प्रक्रियेकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या सर्वसाधारण गुणवत्ता यादीच्या आधारे पात्र उमेदरवारांकडून पसंतीक्रम मागवून त्याआधारे अंतिम यादी तयार करण्यात येईल. 
 
बहुसंवर्गीय प्रक्रियेच्या भरती प्रक्रिया वगळता अन्य भरती प्रक्रियांकरीता सर्वसाधारण गुणवत्ता यादीच्या आधारे अंतिम शिफारस करण्यात येईल. निवड प्रक्रियेसंदर्भातील सुधारित कार्यपद्धती सन 2020 व त्यानंतरच्या भरती प्रक्रियांच्या जाहिराती आणि त्यांच्या प्रलंबित निकालांना लागू असेल.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

लोणावळा येथे झालेल्या भीषण अपघातात गोव्यातील दोन पर्यटकांचा मृत्यू

LIVE: शिक्षक संघटनांचा सरकारविरुद्ध निषेध, अमरावतीतील सर्व शाळा बंद

पलाशशी लग्न पुढे ढकलल्यानंतर स्मृती मानधनाचा पहिला व्हिडिओ आला, साखरपुड्याची अंगठी गायब!

FIFA विश्वचषक 2026 च्या संघाची घोषणा, रोनाल्डो या गटात असेल

इंडिगो एअरलाइन्स संकट प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले

पुढील लेख
Show comments