Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबईकर सापडलाय आगीच्या विळख्यात ... प्रशासन करतंय काय?

Webdunia
गुरूवार, 11 जानेवारी 2018 (14:28 IST)

मुंबईत वर्षभरात ४ हजार ७९० आगीच्या घटना घडल्यात. हे वाचून धक्का बसला ना? पण हीच मुंबईची सद्यस्थिती आहे. एकेकाळी पाण्याने वेढलेली मुंबई आता आगीचे केंद्र झाली आहे. कुर्ला येथे गोदामाला आग, मस्जिद रेल्वे स्थानकाजवळच्या झोपडपट्टीला लागलेली आग, काकडवाडी (गिरगाव) येथील दुकाने जळून खाक, सप्टेंबरमध्ये चेंबूरच्या आर. के. स्टुडिओला लागलेली आग, ऑक्टोबर महिन्यात जवाहरद्वीप व बुचर बेटांवरील तेलासाठ्यांना लागलेली महाकाय आग, नुकतीच झालेली साकीनाक्यातील भानू फरसाण कारखाना आणि परळच्या कमला मिल्समधील घटना ... अशा सरासरी रोज २ ते ३ ठिकाणी आगीच्या घटना दिसत आहेत. पण मुंबई म.न.पा. प्रशासन मात्र या बाबतीत ‘थंड’ दिसत आहे. आग लागल्यावर प्रशासन त्यांच्यावरील आरोप झटकण्यात धन्यता मानते. पण अशा आगी लागू नये किंवा या घटना वारंवार घडू नयेत, यासाठी प्रशासनाकडून काहीही हालचाली होताना दिसत नाहीत. हे मुंबईकरांचे दुर्दैवच!

संबंधित माहिती

चंद्रपुरात 1500 रुपये चोरी करण्याचा आरोपावरून एका व्यक्तीची हत्या, आरोपीला अटक

बारामतीत EVM स्ट्राँग रुमचा सीसीटीव्ही कॅमेरा 45 मिनिटे बंद असल्याचा शरद पवार गटाचा आरोप

मतदाराला आमदाराने कानशिलात लगावली, व्हिडीओ व्हायरल!

GT vs KKR Playing 11: गुजरातला प्लेऑफ मध्ये जाण्यासाठी केकेआरला पराभूत करण्याचे प्रयत्न, प्लेइंग 11 जाणून घ्या

गडचिरोलीत नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक, तीन नक्षलवादी ठार, दोन महिलांचाही समावेश

बुरख्याच्या वादावर माधवी लता बोलल्या कोणाला घाबरत नाही

पाकिस्तानकडे बांगड्याही नाहीत... पंतप्रधान मोदींनी भारत आघाडीवर निशाणा साधला

मुंबईत 29 लाखांना विकले रीवा येथून चोरीला गेलेले सहा महिन्यांचे बाळ

Instant Noodles Side Effects इंस्टंट नूडल्स खाल्ल्याने 12 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, संपूर्ण कुटुंब आजारी

पत्नीने वेळेवर जेवण न दिल्याने संतप्त पतीने कुऱ्हाडीने वार करून हत्या केली

पुढील लेख
Show comments