Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आता हॅलो नाही वंदे मातरम म्हणावं, अभियानाला 2 ऑक्टोबर पासून शुभारंभ

Webdunia
शनिवार, 1 ऑक्टोबर 2022 (23:24 IST)
उद्या 2 ऑक्टोबर म्हणजे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती निमित्त देशात अनेक उपक्रम राबविले जातात. आता राज्यात देखील गांधी जयंती निमित्त हॅलो नव्हे तर वंदे मातरम अभियानाचे शुभारंभ होणार आहे. वर्धा येथून या अभियानाचे शुभारंभ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असून त्यासाठीचे जनतेला आवाहन करण्याचे परिपत्रक सामान्य प्रशासन विभागातून प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. तसेच राज्यभरात हे अभियान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली होत असल्याने यशस्वी होण्याचे ते म्हणाले. 

सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, वंदे मातरम या शब्दांनी दूरध्वनीतील संभाषणाची सुरुवात व्हावी जेणे करून राष्ट्रीय स्वरूपाची जाण होईल. अशी जनसामान्यांची इच्छा होती. जनसामान्यांच्या इच्छेला मान देऊन हे अभियान सुरु करण्याचा निर्णय घेतला गेला. हे अभियान नक्कीच यशस्वी होईल असे ते म्हणाले.     

Edited By - Priya Dixit 

संबंधित माहिती

RSS चा तिसरा शैक्षणिक वर्ग नागपुरात सुरु होणार

सुनील छेत्रीने इंटरनॅशनल फुटबॉल मधून घेतला संन्यास, 6 जूनला खेळतील शेवटची मॅच

28 आठवड्यांच्या गर्भालाही जगण्याचा अधिकार, गर्भपाताबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Bomb Threat च्या फ्लाइटमध्ये बॉम्बची अफवा, टॉयलेटमध्ये टिश्यू पेपरवर मेसेज

मुंबई मध्ये 'स्पेशल 26' सारखे कांड, क्राईम ब्रांच सांगून कॅफे मालकाचे घर लुटले

कारमधून मिळाले दोन मृतदेह, मुंबई होर्डिंग अपघात 16 जणांचा मृत्यू

नागपूर मध्ये फ्लाईओपर वरून उडी घेतली महिलेने

पीएम नरेंद्र मोदी यांनी मुंबईमध्ये केला मोठा खुलासा, म्हणाले काँग्रेस अल्पसंख्यांकांना देऊ इच्छित आहे 15 प्रतिशत बजेट

मुलगा आणि मुलीच्या प्रेमापोटी संपुष्टात आली शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची पार्टी- अमित शाह

मध्यप्रदेशात भीषण अपघात, एकाच कुटुंबातील 8 जणांचा मृत्यू, एक गंभीर

पुढील लेख
Show comments