Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

काँग्रेस जिंकल्यावर 'पप्पू' आता 'परमपूज्य' झाले : राज ठाकरे

Webdunia
राजस्थान, छत्तीसगड आणि मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीत जिंकल्यावर काँग्रेसची सरकार बनणार. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी या दरम्यान आक्रमक प्रचार केला होता. तिन्ही राज्यांमध्ये आघाडी मिळाल्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना (एमएनएस) प्रमुख राज ठाकरे यांनी म्हटले की राहुल गांधी ज्यांना विपक्षी दल 'पप्पू' म्हणून हाक मारतात ते आता 'परम पूज्य' झाले आहेत.
 
त्यांनी प्रश्न केला की काय त्यांचे नेतृत्व स्वीकारले जाईल. राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्यावर टीका केली आहे.
 
त्यांनी म्हटले की मोदीजी आणि अमित शाह यांच्या मागील चार वर्षाच्या वागणुकीचा हाच परिणाम हाती येणार होता. ते सर्व मोर्च्यांवर अपयशी ठरले आणि त्यांच्याकडे जनतेला दर्शवण्यासारखे काहीच उरले नाही. ते राम मंदिर कार्ड खेळत होते परंतू जनता समजूतदार आहे.

संबंधित माहिती

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

राजेंद्र शिळीमकर, सुभाष जगताप पदाधीकाऱ्यांसह 20 ते 25 महायुतीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

स्वाती मालीवाल यांच्या वैद्यकीय अहवालात जखमांच्या खुणा आढळल्या

अमरावतीत ऑनलाईन फसवणूक, गुंतवणुकीच्या नावाखाली 31 लाख 35 हजार लुटले

स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक

कचऱ्याच्या तुलनेत हिरा काहीच नाही, नितीन गडकरींचा लोकांना कचऱ्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला

पुढील लेख
Show comments