Festival Posters

प्लॅस्टिक बंदी; सरकारने पाण्याच्या बाटल्यांना वगळले

Webdunia
शुक्रवार, 13 एप्रिल 2018 (16:53 IST)

प्लॅस्टिक बंदीनंतर अवघ्या काही दिवसातच पहिला बदल करण्यात आला आहे. या बंदीतून पिण्याच्या पाण्यासह अन्य वापरासाठीच्या पीईटी बाटल्यांना मुक्त करण्याची राजपत्रित अधिसूचना राज्य सरकारने काढली आहे. 1 एप्रिलपासून राज्यभरात प्लास्टिक व थर्माकोल बंदी केली. त्यात प्लास्टिकच्या बाटल्यांचाही समावेश होता. या बाटल्या पीईटी व पीईटीई प्रकारच्या कच्च्या मालापासून बनविलेल्या असतात. यांचा उपयोग पाणी, खाद्यतेल, सरबते यांच्या साठवणुकीसाठी होतो. काही अटींच्या आधारे राज्य सरकारने बाटल्यांवरील बंदी मागे घेतली आहे. त्यामुळे अनेकांना दिलासा मिळाला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पत्नी अजूनही तिच्या माजी प्रियकरावर प्रेम करत असेल तर काय करावे?

दररोज कमी पाणी पिण्याची सवय मुतखड्याचा धोका वाढवू शकते

वॅक्सिंग करताना या टिप्स अवलंबवा

मकर संक्रांतीला मासिक पाळी आल्यावर काय करावे

२०२६ मध्ये या ४ राशींचे भाग्य पूर्णपणे बदलेल, तुम्ही तयार आहात का?

सर्व पहा

नवीन

Love Insurance Policy प्रेयसीला प्रपोज केल्यानंतर प्रेम विमा पॉलिसी खरेदी केली, १० वर्षांनंतर इतके पैसे मिळाले...

चॉकलेटचे आमिष दाखवून ५५ वर्षीय दुकानदाराकडून ९ वर्षांच्या मुलीवर बलात्कार

मतदार यादीत सोप्या पद्धतीने शोधा तुमचे नाव

निवडणूक आयोगाने बीएमसीसाठी २३ मतमोजणी केंद्रे स्थापन केली, सर्व २२७ जागांसाठीचे ट्रेंड लगेच उपलब्ध होणार नाहीत

दिल्लीतील भाजप खासदार रविशंकर प्रसाद यांच्या घराला आग

पुढील लेख
Show comments