Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महिलांवर दबाव आणून त्यांना माघार घेण्यास लावणे, ही शिवसेनेची दुष्टनीती – आ. विद्या चव्हाण

Webdunia
शनिवार, 17 ऑगस्ट 2019 (10:36 IST)
मुंबईची तुंबई झालेली असताना मुंबईचे महापौर - विश्वनाथ महाडेश्वर यांनी त्यांना जाब विचारणाऱ्या महिलेचा हात पिरगळल्याची घटना घडली होती. मात्र, आता या महिलेवर दबाव आणून तिला माघार घेण्यास भाग पाडले आहे. ही दबावशाही, झुंडशाही हे शिवसेनेचं वैशिष्ट्य आहे, अशी खरमरीत टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या आ. विद्या चव्हाण यांनी केली आहे. दबावतंत्र वापरून असभ्य वागणूक करणे, हे महापौरपदाला अशोभनीय आहे. अशा महापौरांची हकालपट्टी करण्याची गरज होती. परंतु अद्याप त्यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. आता राज्याचे मुख्यमंत्री  यांनी या महापौरांचा समाचार घ्यावा आणि त्यांची हक्कालपट्टी करावी, अशी मागणी विद्या चव्हाण यांनी केली. मुख्यमंत्री ठोस निर्णय घेत नाहीत तोपर्यंत आम्ही महिला स्वस्थ बसणार नाही, असा इशारा देखील त्यांनी दिला.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments