Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'जनता 48 तास देईल तर आम्ही संपूर्ण महाराष्ट्र स्वच्छ करू', राज ठाकरेंची कायदा आणि सुव्यवस्थेवर गर्जना

Webdunia
शनिवार, 24 ऑगस्ट 2024 (10:30 IST)
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या कायदा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. ते म्हणाले की राज्यात कायद्याचा धाक आता राहिलेला नाही. मी यासाठी पोलिसांना जवाबदार धरत नाही. त्याच्यावर सरकारचा दबाव असतो. तसेच ते म्हणाले की, एकदा आमच्या हातात महाराष्ट्राची सत्ता द्या, सरकार कसे चालवावे हे दाखवेल. जनता 48 तास दिले तर पूर्ण महाराष्ट्र स्वच्छ करून दाखवेल. 
 
राज ठाकरे एका कार्यक्रमात आपल्या समर्थकांना संबोधित करीत म्हणाले की, महाराष्ट्रात कायदयाचा धाक राहिलेला नाही. याला पोलीस जवाबदार नाही कारण त्यांच्यावर सरकारचा दबाव असतो. कोणत्याही परिस्थिवर नियंत्रण मिळवण्यासाठी  त्यांच्याजवळ लाठीचार्ज शिवाय त्यांच्या हातात काहीही नाही. एकदा माझ्या हातात सत्ता द्या सरकार कशी चालवली जाते हे मी दाखवले. 
 
तसेच राज ठाकरे म्हणाले की, कायदयाचा धाक काय असतो मी तुम्हाला दाखवले. मग या महाराष्ट्रात कोणीही व्यक्ती महिलेकडे वाईट नजरेने पाहायची हिमंत करणार नाही. पोलिसांवर माझा विश्वास आहे. पोलिसांना 48 तास देईल, जर जनता 48 तास देईल तर पूर्ण महाराष्ट्र स्वच्छ करून दाखवेल.

Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

उत्कटासन करण्याचे 6 फायदे जाणून घ्या

प्रेरणादायी कथा : श्रावण बाळाची गोष्ट

Ratha Saptami 2025 रथी सप्तमी कधी? या दिवशी काय करावे

Golden Baba ६ कोटींचे सोने घालून फिरतात ६७ वर्षीय हे बाबा, प्रत्येक दागिन्याशी साधनेची एक कहाणी जोडलेली

Basant Panchami 2025 वसंत पंचमीला पिवळे वस्त्र का परिधान केले जातात?

सर्व पहा

नवीन

LIVE: ठाण्यात धोकादायक रसायनांच्या अवैध साठ्यावर गुन्हे शाखेचा छापा

अधिवेशन सोडल्यानंतर संतप्त छगन भुजबळ बाहेर आले, म्हणाले- मान मिळाला नाही

ठाण्यात धोकादायक रसायनांच्या अवैध साठ्यावर गुन्हे शाखेचा छापा,गोदाम मालकावर गुन्हा दाखल

भारतीय ऑटोमोबाईल उद्योग जगात नंबर 1असेल, नितीन गडकरी यांचे भाकीत

युद्धबंदीच्या घोषणेपासून इस्रायली हल्ल्यात 72 ठार

पुढील लेख
Show comments