Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्याच्या कृषीमंत्र्यांना अभ्यास करण्याची गरज,संतोष सोमवंशी यांची टीका

Webdunia
सोमवार, 25 सप्टेंबर 2023 (08:39 IST)
औसा : सोयाबीनच्या उत्पादनात राज्यात पहिल्या असणा-या लातूर जिल्ह्यातील सोयाबीनचा दर देशात ठरविण्यात येतो, असे असतानाही राज्य सरकारने लातूरातील सोयाबीन संशोधन केंद्र परळीला हलविण्यात आले. शेतक-यांंवर सरकारने केलेला अन्याय आहे. राज्याच्या कृषीमंत्र्यांना अभ्यास करण्याची गरज आहे, अशी टीका राज्य बाजार समिती संघाचे उपसभापती संतोष सोमवंशी यांनी केली.
 
शिवसेना उध्दव ठाकरे गटाच्या वतीने सोयाबीन संशोधन केंद्राबाबत सरकारच्या निर्णयाचे निषेध करत औशातील आडत बाजारपेठ बंद ठेवन्यात आली. यानिमित्त आयोजित निषेध आंदोलनात ते बोलत होते. औसा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयासमोर आक्रमक शिवसैनिकांनी सरकारच्या विरोधात घोषणबाजी देत आक्रोश व्यक्त केला. यावेळी संपूर्ण आडत बाजार पेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली.यात शेतकरी, व्यापारी, मापाड्यांनी सहभाग नोंदवून बंदला प्रतिसाद दिला.
 
Edited By - Ratnadeep ranshoor 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीफल 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2024

14 सप्टेंबरपासून बुध नक्षत्र परिवर्तन, 3 राशींसाठी हा आठवडा चांगला राहणार

18 सप्टेंबरला शुक्र गोचरमुळे मालव्य योग, 3 राशींना मिळेल छप्‍पर फाड धन

जिवंत व्यक्ती स्वतःच श्राद्ध करू शकते का? माणसाने जिवंत असताना त्याचे श्राद्ध कधी करावे?

अनंत चतुर्दशी 2024: गणेश विसर्जनाची वेळ आणि योग्य पद्धत

सर्व पहा

नवीन

मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे यांचे बेमुदत उपोषण सुरू

आयपीएस अधिकारी मनोज कुमार वर्मा यांची कोलकाताचे नवे पोलीस आयुक्तपदी नियुक्ती

भारतीय हॉकी संघाने चीनला हरवून आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले

आप खासदार स्वाती मालीवाल यांनी आतिशीच्या सीएम बनण्यावर प्रतिक्रिया दिली, म्हणाल्या-

सिसोदिया यांच्या दबावाखाली आतिशी यांना मुख्यमंत्री बनवण्याचा भाजपच्या प्रमुखांचा दावा

पुढील लेख
Show comments