Dharma Sangrah

महाडमध्ये एसडीआरफचा बेस कॅम्प उभारणार

Webdunia
बुधवार, 28 जुलै 2021 (23:25 IST)
कोकणात वारंवार येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महाडमध्ये एसडीआरफ (NDRF)चा बेस कॅम्प उभारण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक असल्याची माहिती रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी दिलीय. केंद्राकडे एनडीआरएफचा बेस कॅम्प उभारण्याची मागणी केली आहे. मात्र केंद्राच्या निर्णयात अडथळे येत असतील तर राज्य सरकार एसडीआरएफचा कॅम्प उभारणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच दरळ कोसळल्यामुळे उद्ध्वस्त झालेल्या तळीये गावाचं पुढच्या सहा महिन्यांत पुनर्वसन करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.  राज्य मंत्रिमंडळाच्या  पार पडलेल्या बैठकीनंतर आयोजित पत्रकारपरिषदेत बोलताना आदिती तटकरे यांनी  हि माहिती दिली. 
 
जिथे आता गाव होते त्याच्या जवळच पुनर्वसन केलं जावं अशी मागणी दुर्घटनाग्रस्त तळीये गावातील लोकांची आहे. पुनर्वसनाच्या विषयावर ग्रामस्थांबरोबर चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे. मुख्यमंत्री दौऱ्यावर आले होते तेव्हा त्यांनी स्थानिकांना आश्वासित केलेलं होतं, की त्यांच्या इच्छेनुसारच त्यांच्या पूनर्वसनाबाबत योग्य तो निर्णय घेईल. तळीये गावातील लोकांचं पुनर्वसन त्यांनी सांगितलेल्या जागी 6 महिन्यात केले जाईल अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

IND vs SA : भारत आणि दक्षिण आफ्रिका धर्मशाळेत आमनेसामने येतील

ईव्हीएम सुरक्षेवरून वाद निर्माण; स्ट्राँग रूम परिसरात जॅमर बसवण्याच्या मागणीसाठी उमेदवारांचे उपोषण

महायुती विरुद्ध लोकशाही! संजय राऊत यांचा विरोधी पक्षनेत्यावर हल्ला बोल

मनरेगाचे नाव बदलण्यावरून काँग्रेसची टीका अयोग्य: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

LIVE: नाशिकमधील गडकरी चौकातील आयजीपी कार्यालयाच्या आवारात बिबट्या घुसला

पुढील लेख
Show comments