Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ग्रामीण विकास, आणि सामाजिक कल्याणाशी संबंधित उपक्रम सुरू करून शिंदे एक नवीन ओळख निर्माण करत आहे

Webdunia
सोमवार, 30 सप्टेंबर 2024 (08:51 IST)
महाराष्ट्रातील बुद्धिजीवी वर्गातर्फे चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रात विविध विषयांवर चर्चा आयोजित करण्यात आली होती. तसेच चर्चासत्रातील विचारवंतांनी सांगितले की, महाराष्ट्रातील विकास अलीकडच्या काळात झपाट्याने वाढला आहे. तसेच त्यांच्या कार्यकाळात त्यांनी पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा, ग्रामीण विकास आणि सामाजिक कल्याणाशी संबंधित अनेक उपक्रम सुरू केले आहे.
 
शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्रीपदाची व्याख्या केवळ सत्ता किंवा अधिकारापुरती मर्यादित राहिलेली नाही, असे लोक म्हणाले. त्यांनी या पदाकडे 'सामान्य माणसाचे' म्हणून पाहिले आहे, ज्यामुळे त्यांचे कार्य अधिक प्रभावी आणि लोकांपर्यंत पोहोचले आहे. तसेच शिंदे यांनी कृषी क्षेत्र, शेतकऱ्यांच्या समस्या, विविध लोककल्याणकारी योजनांमध्ये वैयक्तिक रस घेतला, त्यामुळे त्यांची लोकप्रियता वाढली आहे.
 
त्यांच्या राजकीय प्रवासाची कहाणी साध्या पार्श्वभूमीतून सुरू झाली असून, मुख्यमंत्रीपद भूषवतानाही त्यांनी सामान्य माणसाप्रमाणेच जनतेसाठी काम करणारा नेता म्हणून स्वत:ला कायम ठेवले आहे.  
 
त्यांच्या कार्यकाळात त्यांनी पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा, ग्रामीण विकास आणि सामाजिक कल्याणाशी संबंधित अनेक उपक्रम सुरू केले आहे. त्यांच्या कार्यकर्तृत्वाने महाराष्ट्रातील सामान्य लोकांची जीवनशैली सुधारली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Navratri 2024 : महाराष्ट्रातील प्रसिद्ध जागृत देवी मंदिरे

Ekadashi Shradh 2024 पितरांच्या उद्धारासाठी एकादशी श्राद्ध नक्की करावे, सद्गती मिळेल

घरात कटकटी होत आहेत? तर हे 5 प्रभावी उपाय नक्की करून पहा

कोणी मनुका खाऊ नये? या लोकांनी रिकाम्या पोटी किशमिश खाल्ल्यास समस्या वाढू शकतात

केवळ फायदेच नाही, अंडी खाल्ल्याने होऊ शकतात आरोग्याला हे 6 नुकसान

सर्व पहा

नवीन

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या अडचणीत वाढ,गुन्हा दाखल

नागपुरात भीषण अपघात, कारने दुचाकीला उडवले, तिघांचा मृत्यू

निर्मला सीतारामन यांना उच्च न्यायालयाकडून दिलासा, तपासावर बंदी घातली

अजित पवार गटाच्या आमदाराने महिला अधिकाऱ्याला धमकी दिली

सरकारवर विश्वास ठेवू नका, ते विषकन्या आहे, असं का म्हणाले गडकरी?

पुढील लेख
Show comments