Marathi Biodata Maker

दुष्काळीप्रश्नी शिवसेनेचे राज यांना उत्तर

Webdunia
मंगळवार, 14 मे 2019 (16:49 IST)
“जलसिंचन झाले तरी दुष्काळ कसा ? हा प्रश्न राज ठाकरे यांनी सध्या ते ज्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेत त्यांना विचारावा” असं शिवसेना नेते अनिल परब यांनी सांगत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिले आहे.  
 
“गेल्या पाच वर्षात दुष्काळाबाबत युती सरकारने केलेली कामे लोकांसमोर आहेत. दुष्काळ हा नैसर्गिक कोप आहे. त्यावर मार्ग काढणे हे सरकारचे काम आहे, पाऊस पाडणे हे सरकारचे काम नाही. पण पाऊस पडला नाही तर अडचण निर्माण होते. त्यावरच्या उपाययोजना सरकारने ठरवायला हव्या. युती सरकारने प्रयत्न केले ते दिसत आहेत”, असं अनिल परब यांनी नमूद केलं.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

छत्रपती संभाजीनगरमध्ये वरिष्ठांच्या छळाला कंटाळून एसटी महामंडळ कर्मचाऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

नाशिक IT कंपनीत धक्कादायक प्रकार! धर्मांतर व शोषण प्रकरणात नवे पुरावे समोर

LIVE: बनावट मांत्रिक अशोक खरात आज न्यायालयात हजर होईल

ममता बॅनर्जी यांच्यावर कारवाई होणार? 'प्रक्षोभक वक्तव्यां'प्रकरणी भाजपने निवडणूक आयोगाकडे धाव घेतली

"मूलबाळ होत नाहीये? मी ते घडवून आणीन" अपत्यप्राप्तीचे आमिष दाखवून बलात्कार करणाऱ्या 'बाबा'ला ४ वर्षांच्या कारावासाची शिक्षा

पुढील लेख
Show comments