rashifal-2026

'म्हणून' श्रावणीचा दुर्दैवी मृत्यू झाला

Webdunia
मंगळवार, 14 मे 2019 (16:41 IST)
मुंबईच्या दादर पोलीस वसाहतीतील इमारतीला लागलेल्या आगमध्ये श्रावणी चव्हाण (१५) या मुलीचा दुर्देवी मृत्यू झाला होता. आग लागवल्यावर श्रावणीच्या घरा बाहेर पडता आले नाही कारण तिच्या घराला बाहेरुन टाळा लावलेला होता. दरम्यान, पोलीस तपासामधून ही माहिती समोर आली आहे की, श्रावणीला घरी ठेवून तिचे आई वडील घराला टाळे लावून लग्नासाठी निघून गेले होते. 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘घराला आग लागली त्यावेळी श्रावणी चव्हाण ही घरामध्ये झोपली होती. आग लागल्यानंतर तिला सुरक्षितरित्या घराबाहेर पडता आले नाही कारण तिच्या घराला बाहेरुन टाळे लावले होते. रविवारी श्रावणीचे आई-वडील लग्नासाठी गेले होते. श्रावणीने घरात बसून अभ्यास करावा यासाठी तिच्या आई-वडिलांनी घराला टाळे लावले होते.’

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shree Mangeshi Rathyatra Goa 2026 श्री मंगेशी रथयात्रा गोवा बद्दल संपूर्ण माहिती

संत तुकाराम महाराजांचे ५ अभंग जे तुमचे जीवन बदलू शकतात

Essay on Corruption: भ्रष्टाचार: देशाच्या प्रगतीतील मोठा अडथळा

Weight Loss Recipe वजन कमी करायचे आहे? नाश्त्याला बनवा कमी तेलातले बाजरीचे अप्पे

नवर्‍याला 'अहो' म्हणण्यामागे दडलंय तरी काय? मराठी संस्कृतीतील त्यामागचे खास कारण माहित आहे का!

सर्व पहा

नवीन

ट्रम्प यांनी टॅरिफ कमी करून दिला बूस्टर डोस, पंतप्रधान मोदींनी आनंद व्यक्त केला, भारताला काय फायदा होईल?

संजय राऊत यांनी अजित पवार यांच्या मृत्यूची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी संसदेत उपस्थित केली

अजित पवार गटाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबतच्या अटकळींना पूर्णविराम दिला, सुनेत्रा पवार अंतिम निर्णय घेणार

LIVE: अजित पवारांच्या गटाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या अटकळींना पूर्णविराम दिला

मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसने दादांच्या अस्थिकलशाचे बाणगंगेत विधिवत विसर्जन केले

पुढील लेख
Show comments