Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

स्वाभिमानीच्या नेत्यांची अखेर गळाभेट, ‘आम्ही सर्व एक आहोत’: शेट्टी

Webdunia
शनिवार, 20 जून 2020 (14:30 IST)
राज्यपाल कोट्यातील विधानपरिषद सदस्य निवडीवरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील अंतर्गत वादळ अखेर शुक्रवारी रात्री उशिरा मिटले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन गळाभेट घेतली आहे. स्वाभिमानीचे साखरपेरणीचे राजकारण यशस्वी झाले असून शेट्टी (raju shetti)यांनी दावा केला प्रकरण प्रमाणे हे पेल्यातील वादळ ठरले. ‘आम्ही सर्व एक आहोत’असा जयघोष करीत स्वाभिमानीचे नेते एकत्र आले असून सर्वांनी मिळून छायाचित्र काढले आहे.
 
यामुळे शेट्टी यांचा विधानपरिषदेचा मार्ग अधिक प्रशस्त होताना दिसत आहे. याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रात्री उशिरा एक प्रसिद्धी पत्रक जारी केले आहे त्यामध्ये प्रमुख नेत्यांचा समावेश आहे त्यांनी या पत्रात पत्रकात म्हटले आहे की, आज दिनांक आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे परिवारातील ज्येष्ठ नेते आज एकत्र जमलो. 

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments