Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भाविकांनी भरलेली बोट उलटली,जलतरणपटूंच्या सक्रियतेने जीव वाचला

Webdunia
मंगळवार, 15 मार्च 2022 (17:29 IST)
मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यातील चित्रकूट येथील भारत घाटावर भीषण अपघात टळला. सुमारे तीन डझन यात्रेकरूंना घेऊन जाणारी बोट उलटली. मात्र सर्व भाविक नशीबवान असल्याने बचावले. हे भाविक महाराष्ट्रातील असल्याचे सांगण्यात येत आहे. हे लोक मंदाकिनी नदीच्या काठी वसलेल्या चित्रकूटला भेट देण्यास आले होते.  
 
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना नयागाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चित्रकूट येथील भारत घाट येथे घडली . 35 भाविकांना घेऊन एक बोट घाटाकडे जात होती. घाटाजवळ प्रवाशांना उतरवत असताना, तोल गेल्याने बोट उलटली. आजूबाजूला उपस्थित पोहणारे आणि इतर लोकांनी तत्काळ सक्रियता दाखवून सर्व भाविकांना सुखरूप वाचवले. 
घटनेची माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी पोहोचले . बोटीतील सर्व यात्रेकरू महाराष्ट्रातील असल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे लोक चित्रकूटला भेट देण्यासाठी आले होते.

संबंधित माहिती

नाल्यात सापडला 4 वर्षाच्या मुलाचा मृतदेह, संतप्त लोकांनी शाळा पेटवली

पुणे विमानतळाच्या धावपट्टीवर एअर इंडियाच्या विमानाला अपघात, 180 प्रवासी सुखरूप बचावले

महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये होईल पाऊस, IMD ने घोषित केला अलर्ट

जर बहुमत मिळाले नाही तर काय होईल BJP चा प्लॅन-बी? अमित शहांनी सोडले मौन, केजरीवालांवर साधला निशाणा

शरद पवार यांनी पीएम नरेंद्र मोदी यांच्यावर टाकला कटाक्ष, म्हणले-'जेव्हा सीएम होते तेव्हा विकास मध्ये रुची होती आणि आता तर बस....'

मधुमेह, हृदय, लिव्हर यासह अनेक आजारांसाठी 41 औषधे स्वस्त करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांवर नेपाळने बंदी घातली

घरात झोपले होते लोक, कॉलोनीमधील जनरेटरमध्ये लागली आग

निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सामानाची झडती

दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर महायुतीची प्रचारसभा,राज ठाकरे, पंतप्रधान नरेंद्र मोदी एकत्र एकाच मंचावर

पुढील लेख
Show comments