Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यातला थंडीचा पारा कमी झाला, मात्र वातावरण ढगाळ

Webdunia
शनिवार, 26 नोव्हेंबर 2022 (14:39 IST)
मुंबई, पुणे, नाशिकसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमधील थंडीचा जोर ओसरल्याचे चित्र दिसतेय, मागील दोन दिवसांपासून राज्यातील थंडीचा पारा कमी झाला आहे. यात अनेक शहरातील तापमान वाढ असल्याने गारठा कमी झाला आहे आणि काहीसा उकाडा जाणवू लागला आहे. दरम्यान डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत राज्यात थंडीचा जोर कमीच राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
 
पुण्यात गेल्या आठवड्यात पारा 10 अंशांच्या खाली पोहचला होता तो आता 15 अशांच्या घरात नोंदवला जात आहे. त्यामुले राज्यातील बहुतांश जिल्ह्यात डिसेंबर महिन्याची सुरुवातचं ढगाळ वातावरणाने होणार असून थंडीची तीव्रता कमी होईल. त्यानंतर राज्यात थंडीची लाट येऊ शकते. 30 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर या कालावधीत राज्यातील वातावरण ढगाळ असेल.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor
 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments