Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यात मास्कमुक्तीच्या चर्चांवर आरोग्य विभागाने दिले 'हे' संकेत

Webdunia
रविवार, 20 फेब्रुवारी 2022 (10:46 IST)
संपूर्ण राज्यामध्ये आता कोरोनाचं संकट कमी होत असल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यामुळं पुन्हा एकदा मासमुक्तीबाबतच्या चर्चा सुरू आहेत. त्यावर अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मात्र मास्क मुक्तीच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. मास्कमुक्ती होणार नसल्याचं या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे.
 
राज्याच्या कोव्हिड विषयक कृतीदल यावर अभ्यास करून त्याबाबत सविस्तर चर्चा केल्यानंतरच याबाबत निर्णय घेईल, असं टास्क फोर्सकडून सांगण्यात आलं आहे.
 
मास्कच्या वापरामुळं प्रदूषण, धूळ आणि धुरक्यामुळं होणाऱ्या श्वसनांच्या आजारापासूनही संरक्षण होतं. त्यामुळं कोरोनानंतरही निरोगी जीवनशैलीसाठी मास्कचा वापर करण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments