Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

देशात युद्धजन्य परिस्थिती, दोन दिवसांचं अधिवेशन बोलवा

देशात युद्धजन्य परिस्थिती, दोन दिवसांचं अधिवेशन बोलवा
, सोमवार, 19 एप्रिल 2021 (16:15 IST)
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या देशात सध्या युद्धजन्य परिस्थिती असल्याचं म्हटलं आहे. तसंच दोन दिवसांचं अधिवेशन बोलावण्याची मागणी केली आहे.
 
संजय राऊत यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “देशात अभुतपूर्व आणि युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. सगळीकडे गोंधळ आणि चिंतेचं वातावरण आहे. बेड नाही, ऑक्सिजन नाही आणि लसदेखील नाही. सगळीकडे गोंधळच गोंधळ आहे. या स्थितीवर चर्चा करण्यासाठी संसेदचं किमान दोन दिवसांचं विशेष अधिवेशन बोलावण्यात यावं. जय हिंद!”

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ऑक्सिजन पुरवठयासाठी ग्रीन कॉरिडोर करणार