Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

एटीएस ने मराठवाड्यात पकडलेल्या चार काश्मिरी तरुणांनाचे पुढे काय झाले

happened
Webdunia
शुक्रवार, 17 मे 2019 (16:57 IST)
जिल्ह्यातील अहमदपूर आणि उदगीर या शहरातून संशयास्पदरित्या फिरत असल्याने लातूरच्या दहशतवादविरोधी पथकाने तात्काळ यंत्रणा राबवून जम्मू-काश्मिरच्या चार तरुणांना अटक केली होती. त्यांची ३० तास कसून चौकशीही करण्यात आली चौकशीअंती हे चारही तरुण जम्मू-काश्मिरच्या पूंछ जिल्ह्यातून वर्गणी गोळा करण्यासाठी लातूर जिल्ह्यात दाखल झाल्याचं समोर आलं आहे. या तरुणांनी जम्मू-काश्मिर ते नांदेड आणि नांदेड ते अहमदपूर असा प्रवास करत एक तरुण उदगीर तर तीन तरुण अह्मदपूर शहरात दखल झाले होते. त्यांचे आधारकार्ड, फोटो जप्त करण्यात आले असून त्यांच्या मोबाईल सीडीआर अर्थात कॉल डिटेल्स रेकॉर्ड काढण्याचे काम सुरु आहे. तसेच अन्य कागदपत्रेही तपासण्यात आली आहेत. यासोबतच त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात आले आहे. चौकशी केल्यानंतर त्यांची रवानगी काश्मिर राज्यात करण्यात आली असून यासंदर्भात लातूर पोलीस काश्मिर येथील पोलीस यंत्रणाच्या संपर्कात असल्याची माहिती अप्पर पोलीस अधिक्षक हिंमत जाधव यांनी दिली आहे. या तरुणात शबीर अहमद, अब्दुल रजाक, सलील अहमद, इम्तियाज अहमद यांचा समावेश आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चारधामची यात्रा यमुनोत्रीपासूनच का सुरू होते? यामागील धार्मिक कारण जाणून घ्या...

Sant Gora Kumbhar महाराष्ट्रातील संत गोरा कुंभार संपूर्ण माहिती

लग्नात जेवण करताना या चुका करू नका, वास्तु नियम पाळा अन्यथा आरोग्य बिघडू शकते

स्वामी विवेकानंदांचे हे विचार तुमचे जीवन बदलतील आणि यशाच्या शिखरावर नेतील

उन्हाळ्यात सेवन करा थंडगार Fennel syrup

सर्व पहा

नवीन

Maharashtra Day 2025 Wishes in Marathi महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा

'आम्ही मोदी सरकारला पाठिंबा देतो', जातीय जनगणना आणि पहलगाम हल्ल्यावर राहुल गांधींचे मोठे विधान

निवृत्तीच्या २४ तास आधी CRPF SI ची आत्महत्या

LIVE: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जात जनगणनेचे समर्थन केले

नाशिकमध्ये एका आरोपीने फिल्मी शैलीत पोलिसांपासून पळ काढला, १२ तासांत केली अटक

पुढील लेख
Show comments