Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

एटीएस ने मराठवाड्यात पकडलेल्या चार काश्मिरी तरुणांनाचे पुढे काय झाले

Webdunia
शुक्रवार, 17 मे 2019 (16:57 IST)
जिल्ह्यातील अहमदपूर आणि उदगीर या शहरातून संशयास्पदरित्या फिरत असल्याने लातूरच्या दहशतवादविरोधी पथकाने तात्काळ यंत्रणा राबवून जम्मू-काश्मिरच्या चार तरुणांना अटक केली होती. त्यांची ३० तास कसून चौकशीही करण्यात आली चौकशीअंती हे चारही तरुण जम्मू-काश्मिरच्या पूंछ जिल्ह्यातून वर्गणी गोळा करण्यासाठी लातूर जिल्ह्यात दाखल झाल्याचं समोर आलं आहे. या तरुणांनी जम्मू-काश्मिर ते नांदेड आणि नांदेड ते अहमदपूर असा प्रवास करत एक तरुण उदगीर तर तीन तरुण अह्मदपूर शहरात दखल झाले होते. त्यांचे आधारकार्ड, फोटो जप्त करण्यात आले असून त्यांच्या मोबाईल सीडीआर अर्थात कॉल डिटेल्स रेकॉर्ड काढण्याचे काम सुरु आहे. तसेच अन्य कागदपत्रेही तपासण्यात आली आहेत. यासोबतच त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात आले आहे. चौकशी केल्यानंतर त्यांची रवानगी काश्मिर राज्यात करण्यात आली असून यासंदर्भात लातूर पोलीस काश्मिर येथील पोलीस यंत्रणाच्या संपर्कात असल्याची माहिती अप्पर पोलीस अधिक्षक हिंमत जाधव यांनी दिली आहे. या तरुणात शबीर अहमद, अब्दुल रजाक, सलील अहमद, इम्तियाज अहमद यांचा समावेश आहे.

संबंधित माहिती

चंद्रपुरात 1500 रुपये चोरी करण्याचा आरोपावरून एका व्यक्तीची हत्या, आरोपीला अटक

बारामतीत EVM स्ट्राँग रुमचा सीसीटीव्ही कॅमेरा 45 मिनिटे बंद असल्याचा शरद पवार गटाचा आरोप

मतदाराला आमदाराने कानशिलात लगावली, व्हिडीओ व्हायरल!

GT vs KKR Playing 11: गुजरातला प्लेऑफ मध्ये जाण्यासाठी केकेआरला पराभूत करण्याचे प्रयत्न, प्लेइंग 11 जाणून घ्या

गडचिरोलीत नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक, तीन नक्षलवादी ठार, दोन महिलांचाही समावेश

बुरख्याच्या वादावर माधवी लता बोलल्या कोणाला घाबरत नाही

पाकिस्तानकडे बांगड्याही नाहीत... पंतप्रधान मोदींनी भारत आघाडीवर निशाणा साधला

मुंबईत 29 लाखांना विकले रीवा येथून चोरीला गेलेले सहा महिन्यांचे बाळ

Instant Noodles Side Effects इंस्टंट नूडल्स खाल्ल्याने 12 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, संपूर्ण कुटुंब आजारी

पत्नीने वेळेवर जेवण न दिल्याने संतप्त पतीने कुऱ्हाडीने वार करून हत्या केली

पुढील लेख
Show comments