Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बैसाखी कधी आहे? कसे साजरे करतात हे पर्व

Baisakhi
Webdunia
शनिवार, 13 एप्रिल 2024 (06:30 IST)
Baisakhi 2024- बैसाखी हे पंजाब येथे साजरे होणारे खास पर्व आहे, जे प्रत्येक वर्षी 13 एप्रिल किंवा 14 एप्रिलला साजरे केले जाते. शीख धर्माच्या लोकांचा हा खास सण आहे. बैसाखी मध्ये नवीन पीक आल्याने त्याचा आनंद साजरा केला जातो. बैसाखीच्या पर्वावर नवे वस्त्र परिधान करून भांगड़ा आणि गिद्दा नृत्य करून आनंद व्यक्त केला जातो. सोबतच 'खालसा पंथची स्थापना दिवस' देखील साजरा केला जातो. 
 
कधी आहे बैसाखी- इंग्रजी कॅलेंडरनुसार प्रत्येक वर्षी बैसाखी पर्व 13 एप्रिलला साजरे केले जाते, ज्याला देशातील वेगवेगळ्या भागातील सर्व धर्मांतील लोक वेगवेगळ्या प्रकारे साजरा करतात. हिंदू पंचांगानुसार हा सण 13 किंवा 14 तारखेला येतो. या वर्षी बैसाखीचे पर्व 13 एप्रील 2024, शनिवार या दिवशी साजरे केले जाईल. 
 
भारत सणांचा देश आहे, इथे धर्माला मानणारे लोक राहतात आणि सर्व धर्मांचे आपले आपले सण-उत्सव आहे. बैसाखी पंजाब आणि जवळपासच्या प्रदेशांचा सर्वात मोठा सण आहे. बैसाखी पर्व शीख समाज नवीन वर्षाच्या रूपात साजरा करतात. बैसाखी एक राष्ट्रीय सण देखील आहे, जो भारत वर्षात सर्व ठिकाणी साजरा केला जातो. बैसाखी हे नाव वैशाख पासून बनले आहे. बैसाखी मुख्यत: कृषि पर्व आहे. हे पर्व शेतकरी पीक कापल्यानंतर नवीन वर्षाची सुरवात म्हणून साजरे करतात. हे पर्व रब्बी पीक पिकण्याच्या आनंदाचे पर्व आहे. 
 
कसे साजरे करतात हे पर्व- उत्तर भारतामध्ये विशेषकरून पंजाब बैसाखी पर्वला मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा करतात. ढोल-ताशांच्या तालावर तरुण तरुणी निसर्गाच्या या उत्सवाचे स्वागत करतात. गीत गातात. एकमेकांना अभिनंदन करून आनंद व्यक्त करतात. बैसाखी येऊन पंजाबच्या तरुणांना आठवण करून देते, त्या बंधुत्वाची जिथे, माता आपल्या 10 गुरूंचे उपकार फेडण्यासाठी  आपल्या पुत्राला गुरूच्या चरणात समर्पित करून शीख बनवता होती. 
 
खालसा पंथच्या नींव दिवस- सन 1699 मध्ये शिखांचे 10 वे गुरु, गुरु गोविंद सिंह यांनी बैसाखीच्या दिवशी आनंदपुर साहिब मध्ये खालसा पंथची नींव ठेवले होती. याचा 'खालसा' खालिस शब्द पासून बनला आहे. ज्याच्या अर्थ आहे शुद्ध, पवित्र. खालसा पंथाची स्थापना मागे गुरु गोविंद सिंह यांचे मुख्य लक्ष्य लोकांना मुगलांच्या अत्याचारापासून मुक्त करून त्यांचे धार्मिक, नैतिक आणि व्यावहारिक जीवनाला श्रेष्ठ बनवणे होते. 
 
या पंथव्दारा गुरु गोविंद सिंह यांनी लोकांना धर्म आणि जातीच्या आधारावर भेदभाव सोडून या स्थानावर मानवी भावनांना आपापसात महत्व देण्याची दृष्टी दिली. या कृषि पर्वचे आध्यात्मिक पर्वच्या रूपमध्ये खूप मान्यता आहे. उल्लास आणि उमंगचे हे पर्व बैसाखी एप्रिल महिन्याच्या 13 आणि 14 तारखेला जेव्हा सूर्य मेष राशि मध्ये प्रवेश करेल तेव्हा साजरा केला जातो. हे फक्त पंजाब मध्येच नाही. तर उत्तर भारतमध्ये अन्य प्रदेशांमध्ये देखील उत्साहाने साजरा केला जातो. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा
 
Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

श्री देवीची आरती

Parashuram Jayanti भगवान परशुराम मंदिर ग्वाल्हेर

श्री परशुराम माहात्म्य संपूर्ण अध्याय (१ ते ३३)

अक्षय्य तृतीयेला देवी लक्ष्मीला हा खास भोग अर्पण करा, धनाचे दरवाजे उघडतील

Parshuram Jayanti 2025 Wishes In Marathi परशुराम जयंती शुभेच्छा संदेश मराठी

सर्व पहा

नक्की वाचा

चारधामची यात्रा यमुनोत्रीपासूनच का सुरू होते? यामागील धार्मिक कारण जाणून घ्या...

Sant Gora Kumbhar महाराष्ट्रातील संत गोरा कुंभार संपूर्ण माहिती

लग्नात जेवण करताना या चुका करू नका, वास्तु नियम पाळा अन्यथा आरोग्य बिघडू शकते

स्वामी विवेकानंदांचे हे विचार तुमचे जीवन बदलतील आणि यशाच्या शिखरावर नेतील

उन्हाळ्यात सेवन करा थंडगार Fennel syrup

पुढील लेख
Show comments