Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Thomas Cup Badminton Tournament: टीम इंडिया 73 वर्षांनंतर प्रथमच फायनलमध्ये पोहोचली

Webdunia
शनिवार, 14 मे 2022 (09:11 IST)
भारतीय संघाने इतिहास रचला आहे. थायलंडमधील बँकॉक येथे खेळल्या जात असलेल्या थॉमस कप बॅडमिंटन स्पर्धेत टीम इंडियाने अंतिम फेरी गाठली आहे. या स्पर्धेच्या 73 वर्षांच्या इतिहासात भारतीय संघ प्रथमच अंतिम फेरीत पोहोचला आहे. यापूर्वी हा संघ 1952, 1955 आणि1979 मध्ये उपांत्य फेरीत पोहोचला होता. टीम इंडियाने उपांत्य फेरीच्या सामन्यात डेन्मार्कचा 3-2 असा पराभव केला.
 
भारताच्या विजयात किदाम्बी श्रीकांत, एचएस प्रणॉय आणि सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवला. मात्र, लक्ष्य सेनला वर्ल्ड चॅम्पियन व्हिक्टर एक्सेलसेनकडून पराभव स्वीकारावा लागला.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

मुख्य निवडणूक आयुक्तांबाबत पंतप्रधान कार्यालयात झाली बैठक, राहुल गांधीची उपस्थित, काँग्रेसने दिली ही सूचना

LIVE: "आम्ही दोघे, आमचे दोघे ठाकरेंची परिस्थिती अशीच राहील"-बावनकुळे

फडणवीसांनी शिंदेच्या आमदारांची वाय सुरक्षा काढून घेतली, शिंदे यांनी बैठक बोलावली, नाराज आमदार शिवसेना सोडतील का?

अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहात नेपाळी विद्यार्थिनीचा मृतदेह आढळला

नाशिकमध्ये ट्रक क्रेनला धडकल्याने २ जणांचा मृत्यू, ४ जण जखमी

पुढील लेख
Show comments