rashifal-2026

सीतारामन यांच्याकडून अर्थसंकल्प सादर; देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

Webdunia
मंगळवार, 1 फेब्रुवारी 2022 (15:26 IST)
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2022-23 या वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला.निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात महत्वाच्या घोषणा केल्या,मात्र याचा महिला, शेतकरी आणि इतर वर्गाना दिलासा मिळाला आहे का ? हे पाहावे लागेल. दरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावर ट्विट केले आहे.
 
देवेंद्र फडणवीस ट्विट मध्ये म्हणतात, भारताला आत्मनिर्भर आणि अधिक बलशाली बनविणारा हा अर्थसंकल्प आहे.सर्वसामान्य माणूस, शेतकरी-कष्टकरी अशा सर्वच घटकांना दिलासा देत, भविष्याचा वेध घेणारा हा अर्थसंकल्प मांडल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि निर्मला सितारामण यांचे खूप खूप आभार, अशा आशयाचे ट्विट केले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

अण्णा हजारेंचा संघर्ष यशस्वी, राज्यात नवीन लोकायुक्त कायदा लागू होणार

LIVE: नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीला स्थगिती

U19 Asia Cup 2025: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना किती वाजता सुरू होईल जाणून घ्या

बारामती न्यायालयाने अजित पवारांना मोठा दिलासा दिला, निवडणुकीशी संबंधित प्रक्रिया आदेश रद्द केला

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षा भंग करण्याचा प्रयत्न, कामगाराला अटक

पुढील लेख
Show comments