Dharma Sangrah

मायलेज 10 टक्के वाढेल, या 6 सोप्या ट्रिक्स अमलात आणा

Webdunia
सोमवार, 1 फेब्रुवारी 2021 (15:33 IST)
आपली कार कमी मायलेज देत असेल आणि याची तुम्हाला काळजी वाटत असेल तर आज आम्ही आपल्याला सांगत आहोत अशा सहा सोप्या ट्रिक्स ज्याच्या मदतीने आपण आपल्या वाहनांचे मायलेज 10 टक्कयांपर्यंत वाढवू शकता.
 
ब्रेक 
सतत ब्रेक लावणे किंवा पाय ब्रेकवर असणे किंवा कमी अंतरासाठी जोरात अॅक्सलरेट करणे अशा सवयींमुळे इंधन जास्त लागतं. वेग वाढवून ब्रेक लावत राहिल्यामुळे मायलेज कमी येतं.
 
स्पीड 
स्पीडने वाहन चालवण्यची सवय असल्यास त्याचा थेट परिणाम इंजिनच्या ताकदीवर होतो. आणि याचा परिणाम मायलेजवर पडतो. गाडी 50 ते 60 या किमी प्रति वेगाने चालवावी. या वेगाने गाडी चालवल्याने मायलेज चांगलं मिळतं.
 
टायर प्रेशर 
वाहनाच्या टायरमध्ये हवा कमी असल्यास मायलेज कमी होतं. बरेच दिवस टायरमध्ये हवा न भरणे योग्य नाही. थोड्या थोड्या दिवसांनी टायरची हवा तपासून घ्यावी.
 
नायट्रोजन
अधिक मायलेज हवं असल्यास टायरमध्ये नायट्रोजन भरावी. टायरमध्ये योग्य प्रमाणात हवा असल्यास 30 टक्के अधिक मायलेज नियंत्रणात ठेवता येते.
 
एअर फिल्टर
कारचा एअर फिल्टर खराब झाला असल्यास थेट परिणाम इंजिनावर पडतो. याने इंधन वेगाने जळायला सुरु होतो आणि मायलेज घटते. फिल्टर तपासत राहावे कारण यात धूळ-मातीचे कण अडकून राहतात.
 
सर्व्हिसिंग
वाहनांची सर्व्हिसिंग वेळेवर केल्यास मायलेजवर परिणाम दिसून येतो. वेळेवर सर्व्हिसिंग केल्यास कारचे पार्ट आणि इंजिन चांगल्याप्रकारे काम करतं.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

LIVE: गडचिरोलीमध्ये NCP नेत्या गीता हिंगे यांचे अपघातात निधन

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या गीता हिंगे यांचे रस्ते अपघातात निधन; गडचिरोलीत शोककळा

इंडिगो संकटावर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला, म्हणाले-सरकार चौकशी करत आहे

इंडिगोचे संकट सहाव्या दिवशीही सुरूच; विमान कंपनीने ६१० कोटी रुपये परत केले

'मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रास्ते योजना' ला मंत्रिमंडळाने मान्यता दिली

पुढील लेख
Show comments